शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा जुलैमध्ये 10 वर्षांतील सर्वाधिक कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 17:41 IST

जुलै महिन्यात मुंबईत ८६९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2008  पासूनचे तिसर क्रमांकाचे सर्वात कमी प्रमाण आहे. तर​ यंदा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतील सर्वात ओला दिवस ठरला आहे. 

मुंबई, दि. 2 - जुलै महिन्यात मुंबईत 869.6  मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण 2008  पासूनचे तिसर क्रमांकाचे सर्वात कमी प्रमाण आहे. तर​ यंदा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतील सर्वात ओला दिवस ठरला आहे.  सांताक्रूझ वेधशाळेनं 1 जून ते  31 जुलै या कालावधीत 1,3928 मि.मी. पावसाची नोंद केली. जून 2017  मध्ये 523.2  मि.मी. पाऊस झाला. तर यंदाचा 17 जुलै हा दिवस गेल्या तीन वर्षांतला सर्वात ओला दिवस ठरला आहे. तर मराठवाड्यात यंदा 1 जूनपासून जुलैअखेरपर्यंतच्या पावसात 21 टक्के तूट आहे.

तलावांमध्ये ८५ टक्के जलसाठादरम्यान, पाण्यासाठी वणवण करणा-या मुंबईकरांसाठी यंदाच्या मान्सूनने सुखद दिलासा दिला आहे. दोनच पावसाळी महिन्यांत मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये 85 टक्के जलसाठा जमा झाला आहे. वर्षभरासाठी पाण्याची कटकट मिटण्याकरिता आणखी अडीच लाख दशलक्ष लीटर जलसाठा जमा होण्याची गरज आहे.

सन २०१५मध्ये अपु-या पावसामुळे पाणीप्रश्न पेटला होता. गेल्या वर्षी मात्र तलावांमध्ये तुलनेत चांगला पाणीसाठा होता. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तलावांमधील जलसाठ्याची स्थिती उत्तम होती. त्यात मुसळधार सरी सतत तलाव परिसरात हजेरी लावत असल्याने पावसाळ्याच्या दीड महिन्यातच पाणीप्रश्न सुटला आहे. काही दिवसांतच सर्व धरणं भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. मुंबईला वर्षभर चांगला पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये 1 आॅक्टोबर रोजी 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे आवश्यक आहे. मुसळधार पावसामुळे सर्व प्रमुख तलावांमध्ये एकूण 12 लाख 21 हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. 85 टक्के जलसाठा जुलै महिन्यातच जमा झाल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.