शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

भगवानदादा यांचे सुपुत्र अरुण पालव यांचे निधन

By admin | Updated: September 10, 2016 05:11 IST

भगवानदादांचे ज्येष्ठ सुपुत्र अरुण पालव यांचे शुक्रवारी वाशी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले.

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नुकताच चर्चेत आलेल्या ‘एक अलबेला’ चित्रपट ज्यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे, त्या भगवानदादांचे ज्येष्ठ सुपुत्र अरुण पालव यांचे शुक्रवारी वाशी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.पालव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी तुर्भे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण पालव अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्यास होते. निवृत्तीनंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या आठवणी जतन करण्यासाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यासाठी ते भगवानदादांच्या अनेक चाहत्यांना भेटले. आपल्या आजारपणावर मात करत तब्बल तीन वर्षे विविध आठवणी, कागदपत्रे गोळा केली आणि ‘एक अलबेला’च्या प्रवासाला सुरुवात केली. अरुण दादांचा उत्साह दांडगा- मंगेश देसाई‘एक अलबेला’ या चित्रपटाच्या निमित्ताने अरुणदादांची भेट झाली होती. त्या प्रवासादरम्यान शूटिंग सुरू असताना गणपतीच्या गाण्यावर, भोली सूरत या गाण्यांवर ते माझ्यासोबत थिरकलेही होते. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा तरुणांनाही लाजवेल अशी होती. (प्रतिनिधी)