शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

औरंगाबादेत 'ट्रॅक्टरच फॅक्टर'; इम्तियाज जलील आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 12:46 IST

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत असले तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे.

मुंबई - देशभरातील लोकसभा निवडणूक भाजप प्रणीत एनडीए सरकार जोरदार कामगिरी करत आहेत. तोच कित्ता एनडीए महाराष्ट्रात देखील गिरवत आहे. गेल्या वेळपेक्षा यावेळी एनडीएची कामगिरी सरस होत आहे. मात्र शिवसेना गड मानला जाणाऱ्या औरंगाबादेत मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टरच फॅक्टर ठरताना दिसत आहे. तर इम्तियाज जलील आघाडीवर आले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गड धोक्यात असल्याचे चित्र आहे.

अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरेंची मते मोठ्या प्रमाणात विभागली गेली आहे. त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांना होत असल्याचे दिसत आहे. तर हर्षवर्धन देखील आगेकूच करत आहे. त्यामुळे लढत हर्षवर्धन, खैरे आणि जलील यांच्यात असली तरी खैरे दोघांपेक्षा मागे दिसत आहेत.

दरम्यान मराठा मोर्चाच्या वेळी मराठा समाजाला दिलेला पाठिंबा हर्षवर्धन यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. मराठा समाज त्यांच्यामागे खंबीरपणे उभा असल्याचे समजते. दुसरीकडे खैरे यांना यावेळी बंडखोरीचे ग्रहन लागल्याचे चित्र आहे. तर जलील यांना मुस्लीम आणि दलितांची एकगठ्ठा मते मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यात काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. एकूण या चुरशीच्या स्थितीमुळे औरंगाबादेत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाImtiaz Jalilइम्तियाज जलील