शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

साहित्य संमेलन यवतमाळला! ४५ वर्षांनंतर संधी, महामंडळाच्या बैठकीत पसंतीची मोहोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 00:41 IST

९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाची रविवारी नागपुरात बैठक झाली त्यामध्ये वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती मिळाली.

- अविनाश साबापुरेयवतमाळ : ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. साहित्य महामंडळाची रविवारी नागपुरात बैठक झाली त्यामध्ये वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती मिळाली. वर्ध्याच्या आयोजकांनी यवतमाळला संमेलन होणार असेल तर आम्हाला आनंदच वाटेल, अशी भूमिका घेतल्याने हे नाव नक्की होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.यवतमाळ येथील डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्र आणि वाचनालय, तसेच विदर्भ साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेने आगामी संमेलनाचे यजमानपद मिळविण्यासाठी साहित्य महामंडळाला निमंत्रण पाठविले होते. सहा प्रस्तावांपैकी वर्धा आणि यवतमाळच्या प्रस्तावांना पसंती दिली.- संमेलन स्थळाची पाहणी करण्यासाठी साहित्य महामंडळाची समिती लवकरच यवतमाळात येणार असल्याची माहिती डॉ. वि. भि. कोलते संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते,सचिव प्रा. घन:शाम दरणे यांनी ‘लोकमत’ला दिली. पालकमंत्री मदन येरावार संमेलनासाठी उत्सुक असून आयोजनाच्या दृष्टीने सोमवारी त्यांनी डॉ. रमाकांत कोलते यांच्या निवासस्थानी येऊन सविस्तर चर्चाही केली.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ