शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पालावरच्या निरक्षरांना साक्षरतेचे धडे

By admin | Updated: September 13, 2016 14:52 IST

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, सर्वांना लिहिता वाचता यावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणराज गणेश मंडळाच्यावतीने पालावर राहणाºया गोरगरिबांना साक्षरतेचे धडे दिले

उद्धव फंगाळ, ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. १३ - शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, सर्वांना लिहिता वाचता यावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गणराज गणेश मंडळाच्यावतीने पालावर राहणाºया गोरगरिबांना साक्षरतेचे धडे दिले. शासनाच्यावतीने यावर्षी लोकमान्य गणेश उत्सव सुरु केला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने गणेश मंडळाच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबवावे, साक्षरता अभियान राबवून त्याचा प्रभावीपणे प्रसार व प्रचार करावा, याचाच एक भाग म्हणून गणराज गणेश मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे
यांनी बाहेर गावावरुन पोट भरण्यासाठी आलेल्या गोरगरिबांच्या पालावर जाऊन साक्षरता अभियान राबविले. पालावरील लहान-लहान मुले, पुरुष, महिला, वयोवृद्ध यांना प्रत्यक्षात फळ्यावर लिहून शिक्षणाचे महत्व पटवून दिले. तर मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे, सचिव विनोद बडगुजर यांनी शालेय साहित्याचे सुद्धा वाटप केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी किशोर पागोरे व त्यांच्या टिमने प्रत्यक्ष पालावर जाऊन पाहणी करुन उपस्थित पालावरील लोकांना शिक्षणासंदर्भात प्रश्न विचारले असता त्या पालावरील लोकांनी समाधानकारक उत्तरे दिली. गणराज गणेश मंडळाने सुरु केलेला साक्षरता अभियान  उपक्रमाचे खºया अर्थाने समाजाला फायदा होत असल्याने गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाºयांचे कौतुक केले व असाच उपक्रम वेगवेगळ्या मार्गाने वर्षभर सुरु ठेवावा व त्यासाठी शिक्षण विभागाकडून योग्य ते सहकार्य केल्या जाईल, असे आश्वासन गट शिक्षण अधिकारी किशोर पागोरे यांनी यावेळी दिले. मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे हे एका पायाने अपंग असून ते राबवित असलेले उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे. श्री गणेशाची स्थापना करीत असताना लोकवर्गणी जमा न करता स्वखर्चाने मंडळाचे विविध कार्यक्रम पार पाडतात. शासनाच्या सर्व
नियमांचे व पोलीस विभागाच्या सर्व नियमांचे पालन करुन गणराज गणेश मंडळ सतत १० दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. मंडळाचे अध्यक्ष दत्ता उमाळे, सचिव विनोद बडगुजर, पवन भालेराव, दत्ता कोरवे, वैभव बाजड आदी
विविध कार्यक्रमासाठी सतत परिश्रम घेतात.