शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

उन्हाळी कांदा लागवडीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:09 IST

मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची भीषणता एवढी भयानक

मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. या वर्षी दुष्काळाची भीषणता एवढी भयानक आहे की जनावरांना चारा आणि पाणी पुरविणेसुद्धा अवघड झाले आहे. चारा आणि पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे.दरवर्षी या दिवसांत कांदा चाळी भरलेल्या दिसत. मात्र या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने चाळी रिकाम्या आहेत. तसा देवळा पूर्व भाग नेहमीचाच कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो; परंतु या वर्षी तर दुष्कळाची भीषणता भयानक रूप आहे.त्याचा परिणाम लग्न सराईवरदेखील झाला आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी उपवर मुलामुलींचे लग्न थांबविले आहेत.