शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांदा लागवडीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:09 IST

मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.

ठळक मुद्देदुष्काळाची भीषणता एवढी भयानक

मेशी : यावर्षी देवळा पूर्व भागातील सर्व कांदा चाळी रिकाम्या आहेत. मागील वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला होता, त्यामुळे जेमतेम पावसाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. परंतु पाण्याअभावी मात्र उन्हाळी कांद्याचे उत्पादन अजिबात झाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले असून, बळीराजा कमालीचा आर्थिक कोंडीत सापडला आहे.या भागाचे तिन्ही हंगामातील प्रमुख पीक कांदा आहे. या वर्षी दुष्काळाची भीषणता एवढी भयानक आहे की जनावरांना चारा आणि पाणी पुरविणेसुद्धा अवघड झाले आहे. चारा आणि पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे.दरवर्षी या दिवसांत कांदा चाळी भरलेल्या दिसत. मात्र या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने चाळी रिकाम्या आहेत. तसा देवळा पूर्व भाग नेहमीचाच कमी पावसाचा भाग म्हणून ओळखला जातो; परंतु या वर्षी तर दुष्कळाची भीषणता भयानक रूप आहे.त्याचा परिणाम लग्न सराईवरदेखील झाला आहे. कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी या वर्षी उपवर मुलामुलींचे लग्न थांबविले आहेत.