शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
4
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
5
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
6
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
7
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
8
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
9
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
10
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
11
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
12
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
13
Baba Vanga: दोन महिन्यांत जगभरात हाहाकार माजणार! काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी? जाणून घ्या
14
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
15
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
16
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
17
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?
18
जंगल, गाव-खेडे सोडून हत्ती शहरात आले; गडचिरोलीत नागरिकांची उडाली घाबरगुंडी
19
VIDEO: अनुष्का शर्मा-विराट कोहली अयोध्यात, रामलल्ला आणि हनुमान गढी येथे बजरंगबलीचं घेतलं दर्शन!
20
मोठी बातमी! भारताने जपानला मागे टाकले; जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला

वाशिममध्ये कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

By admin | Updated: August 18, 2016 00:26 IST

सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजालाड तालुक्यातील शेतक-याने विष घेऊन आत्महत्या केली.

कारंजा लाड (जि. वाशिम), दि. १७: सततची नापिकी व कर्जाला कंटाळून आसोला खुर्द येथील ५५ वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली. शेषराव भिका चव्हाण असे मृतक शेतकर्‍याचे नाव आहे. शेषराव चव्हाण यांच्याकडे ४ एकर कोरडवाहू शेती होती. त्यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मानोरा शाखेचे कर्ज तसेच काही खासगी व हातउसणे कर्ज थकीत होते. गेल्या १0 ते १२ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने डोंगराळ भागातील कोरडवाहू शेतीमधील पिकामध्ये उत्पादनात घट येण्याची भीती असल्याने ते नेहमी पत्नीसोबत बोलताना कर्ज कसे फेडायचे याबाबत चिंता व्यक्त करीत होते. या नैराश्यातूनच त्यांनी १६ ऑगस्ट रोजी विषारी द्रव्य प्राशन केले. अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरु असताना १७ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुन असा आप्त परिवार आहे.