शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकरावी आॅनलाईनला शेवटचे तीन दिवस

By admin | Updated: June 15, 2016 04:18 IST

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक

मुंबई: अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.अकरावीसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली होती. १७ जून हा नोंदणीचा शेवटचा दिवस असून यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत नोंदणी अर्जामध्ये एसएसई बोर्डाचा आकडा सर्वाधिक म्हणजे १ लाख ८५ हजार १४४ इतका आहे. तर आयबी बोर्डातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. पसंती अर्जातही एसएसईचा आकडा सर्वाधिक म्हणजेच १ लाख ६३ हजार ९५२ असून आयबी बोर्डाचा आकडा सर्वात कमी आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली आहे. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट असल्याचे निदर्शनास आले आहे. आॅनलाईन नोंदणीसीठी दोन अर्ज असून यातील नोंदणी अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयांच्या निवडीसाठी पसंती फॉर्म भरणेही अनिवार्य आहे. पण अजूनही विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज आणि पसंती अर्ज भरला नसेल तर तो तातडीने भरुन मंजुर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली होती. १७ जून हा नोंदणीचा शेवटचा दिवस असून यासाठी 03 दिवस शिल्लक आहेत. नोंदणी अर्ज बोर्डअपूर्णकन्फर्मअप्रुव्हएकूणएसएससी१५२५७८६११७५३३११८५१४४सीबीएसई३५८६५३४७१७५७६७आयसीएसई४२३६४८३१५८७४८आयबी२०२४आयजीसीएसई१७११२१६२८२०एनआयओएस२५११२१६२३०१इतर३७२२६३९८६६३पसंती अर्ज बोर्डअपूर्णपूर्ण अप्रुव्ह एकूणएसएससी ६९९२१७३७१५५२२३१६३९५२सीबीएसई३६९६१३७१९४२२१आयसीएसई४२४८४७२४८७७५६आयबी००२२आयजीसीएसई४९५५७३६२७एनआयओएस१८१११०१२९इतर २१० ३०७३२८