शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
“सार्वजनिक गणेशोत्सव आता ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’”; आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा
3
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
4
१.१० रुपयांवरून वर्षभरात ८,३८५% वाढून ९३,९४ वर पोहोचला हा शेअर; आजही लागलं अपर सर्किट
5
चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा
6
IND vs ENG: लॉर्ड्स कसोटीपूर्वी इंग्लंडचा मोठा डाव, खेळपट्टीच बदलून टाकली, कुणाला मिळणार मदत?
7
आयपीएलमध्ये तिकीट घोटाळा, सीआयडीची मोठी कारवाई, हैदराबाद क्रिकेट संघटेनेच्या अध्यक्षांना अटक   
8
'पालिका प्लॅन' ON ! सांगली, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
9
दे दणादण! काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; माजी आमदार जखमी
10
Glen Industries IPO च्या GMP मध्ये तुफान तेजी; आतापर्यंत ४३ पट झाला सबक्राइब, पाहा डिटेल्स
11
Guru Purnima 2025: गुरु पौर्णिमेला सायंकाळी 'हा' उपाय करा; अडलेली कामे मार्गी लागतील!
12
पुन्हा प्रेमात पडला आदित्य रॉय कपूर? अनन्या पांडेनंतर आता 'या' मॉडेलसोबत डेटिंगच्या चर्चा
13
संजय शिरसाट यांना आयकर नोटीस; विट्स हॉटेल लिलावाच्या चौकशी आदेशानंतर दुसरा धक्का
14
उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व
15
जुना मित्र पुन्हा कामाला आला! रशिया १० लाख भारतीयांना रोजगार देणार, कधीपर्यंत अर्ज करता येणार?
16
"मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं तर..."; मंत्री शंभूराज देसाईंची महत्त्वाची घोषणा
17
Airtel Recharge Plan: २०० रुपयांपेक्षा स्वस्तातील एअरटेलचे हे प्लान्स आहेत बेस्ट, WiFi असलेल्या लोकांना होणार मोठा फायदा
18
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
19
Sindoor Bridge: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंदूर उड्डाणपुलाचे उद्घाटन
20
एका शब्दावरून निवडणूक आयोग अडकला, सर्वोच्च न्यायालयात मतदार पुनरावलोकनावरील सुनावणीवेळी झाली कोंडी

वस्ती शाळांतील शिक्षकांना अखेरची संधी

By admin | Updated: April 6, 2015 04:11 IST

शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार वस्तीशाळांमधील निम शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती

मुंबई : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार वस्तीशाळांमधील निम शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे शेकडो शिक्षकांच्या सेवा धोक्यात आल्या होत्या. राज्यातील आदिवासी आणि डोंगरदऱ्यांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या शेकडो शिक्षकांना प्रशिक्षित होण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आल्याने शेकडो वस्ती शाळा शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील वस्तीशाळांमध्ये ज्ञानदानाचे काम करत असलेलनया निम शिक्षकांचे शिक्षण किमान दहावीपर्यंत असल्याने त्यांना आरटीई कायद्यानुसार पदवी आणि इतर शिक्षण व शिक्षकांसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते. राज्यात आरटीई कायदा लागू झाल्यानंतर मागील दोन वर्षांपासून राज्यातील असंख्य वस्तीशाळा बंद पडू लागल्या होत्या. त्यातील शिक्षकांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. मात्र या वस्तीशाळांतील शिक्षकांचे समायोजन केल्यानंतर त्यांना शिक्षण विभागाने आखून दिलेला प्रशिक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते, यासाठी शिक्षण विभागाने त्यांना ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदत दिली होती.परंतू शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे १ हजाराहून अधिक शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले नव्हते, त्यामुळे शिक्षकांच्या सेवा धोक्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)