शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

ऊजासंवर्धन मोहिमेमुळे विजेची मोठी बचत

By admin | Updated: May 5, 2015 02:00 IST

गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर राबविलेल्या ऊर्जासंवर्धन मोहिमेच्या माध्यमातून ९.३ दशलक्ष नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले असून

मुंबई : गेल्या नऊ वर्षांपासून राष्ट्रीय स्तरावर राबविलेल्या ऊर्जासंवर्धन मोहिमेच्या माध्यमातून ९.३ दशलक्ष नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले असून, याद्वारे १४.२ दशलक्ष युनिट विजेची बचत झाली आहे.आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पाण्याइतकाच विजेचे प्रश्नही दिवेंसदिवस गंभीर होत होत असून, देशात कोळशाचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने वीजनिर्मितीला अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून टाटा पॉवरने २००७ साली राष्ट्रीय स्तरावर ऊर्जासंवर्धन मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, लोणावळा, बेळगाव, जमशेदपूर आणि रांची या शहरांतील ४८० शाळांमध्ये राबविली. या अंतर्गत विद्यार्थ्यांना वीज बचतीचे धडे देण्यासह विजेचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोहिमेचा भाग म्हणून ९.३ दशलक्ष नागरिकांमध्ये विजेच्या बचतीबाबत जनजागृती केली. या मोहिमेच्या माध्यमातून ही वीज बचत झाल्याचा दावा टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरदना यांनी केला आहे.