शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
4
"राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
7
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
8
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
9
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
10
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
11
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
12
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
13
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
14
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
15
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
16
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
17
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
18
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
19
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
20
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...

रोजगार क्षमतेचा देशात अभाव - अदी गोदरेज

By admin | Published: January 10, 2016 1:11 AM

देशात अथवा राज्यात बेरोजगारीच्या समस्येपेक्षा तांत्रिक कौशल्याचा मोठा प्रश्न आहे. ही रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गोदरेज उद्योग समूह प्रयत्न करत आहे, शिवाय मुंबईतल्या तिवरांच्या

मुंबई : देशात अथवा राज्यात बेरोजगारीच्या समस्येपेक्षा तांत्रिक कौशल्याचा मोठा प्रश्न आहे. ही रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गोदरेज उद्योग समूह प्रयत्न करत आहे, शिवाय मुंबईतल्या तिवरांच्या संवर्धनासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत अशी माहिती गोदरेजचे अध्यक्ष अदी गोदरेज यांनी दिली.ते राज्यपालांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी राजभवनातील दरबार हॉल देशातल्या श्रीचंद हिंदुजा, एस. रामादुराई यांच्यासह अनेक प्रमुख उद्योजकांनी गच्च भरला होता. सगळ्यांनीच आपली कंपनी सीएसआर फंडाच्या माध्यमातून काय करत आहे याची माहिती दिली. रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, आम्ही आजपर्यंत यामाध्यमातून ६०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यातून १५ लाख लोकांना विविध प्र्रकारची मदत झाली आहे. राज्यात आमची भागीदारी आम्ही आणखी व्यापक करू, असेही त्यांनी सांगितले. बिर्ला फाऊंडेशनच्या राजश्री बिर्ला म्हणाल्या, सीएसआरच्या माध्यमातून काम करण्याचा कायदा तर आत्ता झाला आहे, मात्र सामाजिक दायित्व जोपासण्याचे काम बिर्ला उद्योग समूह वर्षानुवर्षे करत आला आहे. तर रत्नागिरी, कर्जत, नागपूर आदी भागात केलेल्या कामांची माहिती पिरामल उद्योग समूहाच्या उर्वी पिरामल यांनी दिली. (प्रतिनिधी)