शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता कोल्हापूर ते मुंबई सायकल प्रवास

By admin | Updated: May 8, 2017 06:32 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, कर्जाचे ओझे आदी प्रश्नांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी येथील शेतकऱ्याने थेट मुंबई गाठले. ७०० किलोमीटरचा हा प्रवास सायकलने पूर्ण करत या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा आरक्षण, शिवस्मारक, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर आदींबाबत जनजागृती केली. २५ एप्रिलला हा प्रवास सुरू केला. संपतराव खाके हे या शेतकऱ्याचे नाव असून, त्यांचे वय ३३ वर्षे आहे. प्रलंबित मागण्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने हा प्रवास करत असल्याची माहिती खाके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कोल्हापूर ते रायगड, त्यानंतर पाली आणि मुंबई गाठले. येत्या आठवडाभरात खाके स्वत: मुख्यमंत्र्यांना भेट देऊन मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्ज मुक्ती, शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा व शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी बाजारभाव मिळायला हवा मराठा आरक्षण आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी ईबीसी उत्पन्न मर्यादा सहा लाख करा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कार्यरत करा कोपर्डी घटनेसह महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशी द्या अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये, याकरिता कायद्यात बदल करण्यात यावा महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनाने ठोस कृती आराखडा आखावा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक लवकरात लवकर उभे राहावे.