शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

खेरवाडी पुलाची मार्गिका खुली

By admin | Updated: April 20, 2015 02:47 IST

गेले काही दिवस वाहतूक कोंडीचे कारण बनलेल्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : गेले काही दिवस वाहतूक कोंडीचे कारण बनलेल्या खेरवाडी उड्डाणपुलाच्या उत्तरेकडे जाणाऱ्या मार्गिकेचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उड्डाणपुलामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळाला असून, ५८० मीटरच्या या पुलाचे काम अवघ्या सहा महिन्यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ वेळेत पूर्ण करण्यात आल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केला. वांद्रे-कुर्ला संकुल(बीकेसी) हे सातत्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये व्यस्त असते; हे आपण लक्षात ठेवणे गरजेचे असून, या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र उभारण्यासाठी आयकॉनिक इमारत बांधण्यात यावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला केली.फडणवीस म्हणाले, मुंबई शहरातील दळणवळणाला योग्य वेग मिळाल्यानंतर शहराची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. ५८० मीटर लांबीच्या खेरवाडी उड्डाणपुलासह १.६ किलोमीटर लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुलास पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणारा उन्नत मार्ग; या दोन्ही प्रकल्पांमुळे वांद्रे-कुर्ला संकुलास मोठा फायदा होणार आहे. मोनो रेल्वेच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा ठपका कॅगने आपल्या अहवालात ठेवला. याबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या अहवालाचा खोलात जाऊन अभ्यास करण्यात येईल.