शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

खारघर टोलनाका ठरवला वैध!

By admin | Updated: January 31, 2015 05:38 IST

नव्याने सुरू झालेला कळंबोली येथील टोलनाका कायद्याच्या चौकटीत राहूनच उभा केला आहे, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली

मुंबई : नव्याने सुरू झालेला कळंबोली येथील टोलनाका कायद्याच्या चौकटीत राहूनच उभा केला आहे, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी हा दावा केला़ हा टोल सुरू करताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही़ सर्व परवानग्या घेऊनच याची उभारणी झाली आहे व याचा तपशील प्रतिज्ञापत्रावर दिला जाईल़ हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी अ‍ॅड़ वग्यानी यांनी केली़ ती ग्राह्य धरत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी ही सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब केली़सीबीडी बेलापूर येथील प्रोफेसर अभिलाषकुमार त्रिपाठी यांनी जनहित याचिका केली आहे़ तसेच सायन-पनवेल टोलवेज् प्रायव्हेट कंपनीने या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. येथील रस्त्याचे काम करण्याआधी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक होते़ ही परवानगीही घेतलेली नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)