शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

भिवंडीतील कोन गावाला पुरापासून संरक्षणासाठी भिंत उभारावी; कपिल पाटील यांचे पतन विभागाला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 16:03 IST

कल्याणच्या सीमेवर असलेल्या कोन गावात औद्योगिक वसाहतही आहे.

नितिन पंडीत

भिवंडी: औद्योगिक व नागरी वसाहत असलेल्या भिवंडीतील कोन गावाचे पावसाळ्यातील पुरापासून संरक्षण करण्यासाठी खाडीलगत पूरसंरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्या पतन विभागाकडे केली आहे. 

कल्याणच्या सीमेवर असलेल्या कोन गावात औद्योगिक वसाहतही आहे. त्याचबरोबर कल्याण शहरालगत असल्यामुळे गावाच्या  लोकसंख्येत मोठी वाढ झाली. सध्या या भागाची लोकसंख्या ४० हजारांपर्यंत पोचली आहे. मात्र कोनलगत खाडीचा परिसर आहे. खाडी व जमिनीची पातळी समान असल्यामुळे पावसाळ्याच्या काळात कोन गावात पाणी शिरते. त्यातून नागरिकांबरोबरच औद्योगिक वसाहतीचेही नुकसान होते. त्यामुळे या भागात खाडीच्या पुरापासून संरक्षण होण्यासाठी पूरसंरक्षक भिंत उभारावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पतन विभागाकडे केली आहे. 

टॅग्स :Bhiwandiभिवंडी