शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

‘कन्हैया कुमारला पुण्यात आणणारच’

By admin | Updated: March 28, 2016 08:30 IST

शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट जॉइन्ट फोरम’ची स्थापना केली असून परीक्षा संपल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा

पुणे : शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट जॉइन्ट फोरम’ची स्थापना केली असून परीक्षा संपल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबतची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.शैक्षणिक वर्तुळातील राजकीय दडपशाहीचा फोरमच्या सदस्यांनी निषेध केला. आम्ही कन्हैयाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो. त्याला पुण्यात आणण्यासंदर्भात २८ मार्चला आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनशी चर्चा करणार असल्याचे भूषण राऊत याने सांगितले.जेएनयू, अलाहाबाद विद्यापीठ आणि जाधवपूर विद्यापीठातील दडपशाहीला आमचा विरोध आहे. मुक्त वातावरणासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी असल्याचे कल्याणी माणगांव हिने सांगितले.ओबीसी शिष्यवृत्त्या बंद केल्या असून काही शिष्यवृत्त्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. मात्र शासनाने आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या सुरू कराव्यात, अशी मागणी हर्षल लोहकरे याने केली. (प्रतिनिधी)