शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या कमळावर स्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 18:50 IST

‘बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत भाजपने जनतेला भुलवले. देशात सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविले. मात्र, आता भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या क मळावर स्वार झाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

ठळक मुद्देकन्हैयाकुमारची टीका : ‘मन की बात’ म्हणजे एकतर्फी संवाद
संगमनेर (जि. अहमदनगर) : ‘बहुत हुई महंगाई अब की बार मोदी सरकार’ असे नारे देत भाजपने जनतेला भुलवले. देशात सत्ता मिळाल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दाखविले. मात्र, आता भ्रष्टाचारी लोकच भाजपच्या क मळावर स्वार झाले आहेत, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली. कॉम्रेड दत्ता देशमुख प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर येथे रविवारी कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त कन्हैयाकुमार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. मिंलिद रानडे, कॉ. एम. व्ही. जोगळेकर उपस्थित होते. ‘जय भीम, लाल सलाम’ च्या घोषणा देत कन्हैयाकुमार यांनी भाषणास प्रारंभ केला. देशातील परिस्थितीवर केवळ मूठभर लोकं बोलतात. बोलणाºयांना बोलू दिलं जात नाही. अन्यथा त्यांची गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कर्नाटकातील विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्यासारखी हत्या होते. आम जनता सहभागी नसलेला सवाल हा राष्टÑीय सवाल नसतो. मला एकतर्फी संवाद आवडत नाही. एकतर्फी केलेला संवाद नसतो, तो आदेश असतो,असे सांगत कन्हैयाकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमावर टीका केली.