शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

पीए ते आमदार मार्गाने शेतरस्त्यांना दिला न्याय; ग्रामविकासमधून मिळणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:53 IST

येत्या पाच वर्षांत मजबूत शेत रस्ते मोठ्या प्रमाणात बांधले जातील. तर यासाठी लेखाशीर्ष व निधीची तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. 

मुंबई - मुख्यमंत्र्यांचे पीए ते आमदार अशा मार्गाने विधानसभेत पोहोचलेले भाजपचे अभिमन्यू पवार आणि सुमित वानखेडे या दोन जणांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना  (पाणंद) न्याय मिळवून दिला. या रस्त्यांसाठी ग्रामविकास विभागाच्या २५/१५ या शीर्षातून ५० टक्के निधी दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. 

 या रस्त्यांसाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली जाईल, ही समिती एक महिन्याच्या आत अहवाल देईल आणि शेतरस्त्यांसाठीची एक सर्वंकष योजना सरकार तयार करेल, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले. 

पाच वर्षांत मजबूत शेतरस्तेशेत रस्त्यांसाठी अभिमन्यू पवार यांचा लातूर पॅटर्न, सनदी अधिकारी एकनाथ डवले पॅटर्न आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपूर जिल्ह्यात राबविलेला पॅटर्न याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिली.  पवार, वानखेडे, राजेश बकाने, विजय वडेट्टीवार यांनी शेतापर्यंत जाण्यासाठीचे रस्ते कसे गरजेचे आहेत, हे सांगत त्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करावा, ठोस तरतूद करावी, अशी मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले, की येत्या पाच वर्षांत मजबूत शेत रस्ते मोठ्या प्रमाणात बांधले जातील. तर यासाठी लेखाशीर्ष व निधीची तरतूद करण्याचा विचार सुरू असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस