शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘नर्मदा बचाव’साठी संघर्ष यात्रा, आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 06:49 IST

‘नर्मदा वाचवा’ आणि ‘शेतकरी वाचवा’ अशी हाक देत, ‘नर्मदा बचाव’ आंदोलन संघटनेने नर्मदा खोऱ्यापासून भोपाळपर्यंत लाँग मार्चची हाक दिली आहे.

मुंबई : ‘नर्मदा वाचवा’ आणि ‘शेतकरी वाचवा’ अशी हाक देत, ‘नर्मदा बचाव’ आंदोलन संघटनेने नर्मदा खोऱ्यापासून भोपाळपर्यंत लाँग मार्चची हाक दिली आहे. या जनआंदोलनाची सुरुवात आज २९ मे रोजी होणार असून, ४ जून रोजी भोपाळमध्ये लोक न्यायालयाने लाँग मार्चची सांगता होईल.गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश अशा तीन राज्यांतील महत्त्वाच्या जिल्ह्यांत सभा घेत, हा लाँग मार्च कूच करणार आहे. २९ मे रोजी खलघाटमध्ये सर्व आंदोलक जमा होतील व एक जाहीर सभा होईल. त्यानंतर, ३० मे रोजी धामनोद आणि गुजरीमध्ये आमसभा होतील. या आमसभांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महू येथील जन्मस्थळी विजयाचा संकल्प करून करून आंदोलक पीथमपूरमध्ये मुक्काम करतील. ३१ मे रोजी पीथमपूरमधून निघालेले आंदोलक इंदौरमध्ये चौकसभा घेत, नर्मदा नियंत्रण प्राधिकरण कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करेल. सायंकाळी येथील जवाहर चौकामध्ये सभा घेतल्यानंतर विश्रांती घेण्यात येईल.१ जून रोजी आष्टासह नजीकच्या गावांमध्ये चौकसभा घेत सीहोरमध्ये आंदोलक जमतील. सीहोरपासून २ जूनला लाँग मार्चच्या रूपात सर्व शेतकरी व आंदोलक नर्मदा वाचविण्यासाठी घोषणा देत फंदा येथे पोहोचतील. ३ जून रोजी फंदा येथील गावागावात सभा घेतल्या जातील, तर ४ जूनला या लाँग मार्चची सांगता नीलम पार्क येथे दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान होणाºया लोक न्यायालयाने होईल.काय आहेत आंदोलकांच्या मागण्या?नर्मदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे १०० टक्के पुनर्वसन करा.पुनर्वसनातील भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करा.सरदार सरोवरासह बर्गी, इंदिरा सागर, ओंकारेश्वर या अन्य जलाशयांवर अवलंबून असलेल्या मच्छीमारांना योग्य मोबदला द्या.ज्या शेतकºयांच्या जमिनी प्रकल्पात गेल्या आहेत, त्यांना कसण्यायोग्य जमिनी किंवा उपजीविकेचे योग्य साधन द्या.शेतमजुरांचे नियमानुसार पुनर्वसन करा.