शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

मागेल त्याला शेततळे नव्हेत,जमेल त्याला शेततळे : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 16:04 IST

भाजप सरकार फसवे आहे. 'मागेल त्याला शेततळे' अशी घोषणाबाजी करून सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे.

मुंबई - मागेल त्याला शेततळे ही सरकारची योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. शेतकऱ्यांला अर्ज करून ही शेततळाच्या लाभ मिळत नसेल तर, 'मागेल त्याला शेततळे' कसे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. या योजनेचे नाव बदलून 'जमेल त्याला शेततळे' असे केले पाहिजे असल्याचा खोचक टोला पाटील यांनी लगावला. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या ठराववर ते बोलत होते.

भाजप सरकार फसवे आहे. 'मागेल त्याला शेततळे' अशी घोषणाबाजी करून सरकारने शेतकऱ्यांना फसवले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात सरकारने दावा केला आहे की, ६२ हजार शेततळे बनवली गेली आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख ८२ हजार अर्ज सरकारकडे आलेली आहेत. त्यातील लाखभर शेतकऱ्यांना सुद्धा शेततळी मिळाली नसतील तर, 'मागेल त्याला शेततळे' कसे, असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.

भाजप सरकारच्या शेततळे योजनेचे नाव , 'मागले त्याला शेततळे' एवजी 'जमेल त्याला शेततळे' किंवा 'आमच असेल त्याला शेततळे' ठेवले पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले. सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या रकमेतून शेततळे होत नाही. त्यामुळे ५० हजार रुपये वाढवून देण्याची मागणी केली असताना सरकारने त्याकडे दुर्लक्षित केले असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.

यावेळी त्यांनी, राज्यपालांचे अभिभाषण मान्य नसून त्याला आम्ही विरोध करत असल्याचे म्हणाले. गेल्या पाचवर्षातील राज्यपालांचे भाषण म्हणजे सरकारच इरादापत्र असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. आम्ही काय करणार या पेक्षा, आम्ही काय केलं असे राज्यपाल यावेळी आपल्या भाषणातून सांगतील अशी अपेक्षा होती. पण यावेळी देखील तिचं टिमकी वाजवली असल्याचा टोला पाटील यांनी यावेळी लगावला.