शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

...तर शेतकरीच सरकार उलथवून टाकतील - जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:44 IST

सरकारने राज्यातील शेतकºयांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे.

मुंबई : सरकारने राज्यातील शेतकºयांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु अद्यापही शेतकºयांना या कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. वारंवार बदलले जाणारे निर्णय, जाचक अटी व निकष यामुळे सर्वसामान्य शेतकºयांमध्ये कर्जमाफीबाबत संभ्रमावस्था व साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची योग्य अंमलबजावणी न केल्यास आगामी निवडणुकीत राज्यातील शेतकरीच हे सरकार उलथवून टाकतील, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते आ. जयंत पाटील यांनी दिला. कर्जमाफीसाठी शेतकºयांना आॅनलाइन फॉर्म भरण्यासाठी सांगितले गेले, परंतु सदर फॉर्म नेटवर्क आणि कनेक्टिव्हीटीअभावी डाऊनलोड होत नसल्याची शेतकºयांची तक्रार आहे, त्यामुळे आॅनलाइन अर्जाच्या सक्तीमुळे महाराष्ट्रातील शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे.