शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

जैतापूरकरांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल

By admin | Updated: May 14, 2016 21:27 IST

अणूऊर्जा प्रकल्पामुळे कोकणातील जैतापूर गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले. अणूऊर्जा प्रकल्पामुळे गावचा विकास वेगाने होईल असे सरकारकडून स्वप्न दाखवण्यात आले.

ऑनलाइन लोकमत 

जैतापूर, दि. १४ - अणूऊर्जा प्रकल्पामुळे कोकणातील जैतापूर गाव संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले. अणूऊर्जा प्रकल्पामुळे गावचा विकास वेगाने होईल असे सरकारकडून स्वप्न दाखवण्यात आले. प्रत्यक्षात विकास तर दूर राहिला पण या गावातील लोकांना पिण्यायोग्य पाणीही मिळत नाहीय. त्यामुळे गावच्या लोकांचे हाल होत आहेत. 
 
जैतापूर गाव समुद्र किना-याजवळ गावातील विहीरीचे पाणी बेचव झाले आहे. जैतापूर ग्रामपंचायतीतर्फे राबवण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेचे बारा वाजले आहेत. जैतापूर ग्रामपंचायतीतील सदस्यांच्या मतभेदांमुळे गावक-यांचे मात्र हाल होत आहेत. 
 
शेजारी असलेल्या होळी गावानेही राजकीय मतभेदांमुळे जैतापूरला पाणी द्यायला नकार दिला आहे. त्यामुळे 'कोणी पाणी देता का पाणी' असे म्हणण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. आपल्या या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी गावक-यांनी  विधान परीषदेच्या आमदार मा.सौ.हुस्नबानु खलिपे यांच्याशी चर्चा केली आहे.