शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

‘जैतापूरच्या मुद्द्यावर सरकार फार काळ टिकणार नाही’

By admin | Updated: May 20, 2015 01:25 IST

जैतापूरच्या मुद्द्यावर सरकारमधील भाजपा-सेना पक्षांची भूमिका परस्परविरोधी असल्याने हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे व्यक्त केले़

शिर्डी : जैतापूरच्या मुद्द्यावर सरकारमधील भाजपा-सेना पक्षांची भूमिका परस्परविरोधी असल्याने हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे व्यक्त केले़कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना दुधाला प्रति लीटर पाच रुपये अनुदान देते, मग महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढणारे भाजपा-सेना सत्तेत एकत्र आहेत़ त्यांच्यात कोणताही समन्वय नाही, दोघेही स्वत:च्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत़ यात राज्यातील सामान्य जनता होरपळत आहे़, असे ते म्हणाले.खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना सरकारने खरिपासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही़ मागील काँग्रेस सरकारने पावसाळ्यापूर्वी राज्यातील खरीप हंगामासाठी सुमारे चाळीस हजार कोटींचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले होते़ शेतकरी संघटनेचे नेते सरकारबरोबर असल्याने त्यांनी तरी सरकारवर दबाव आणून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले़ (प्रतिनिधी)