शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

‘जैतापूरच्या मुद्द्यावर सरकार फार काळ टिकणार नाही’

By admin | Updated: May 20, 2015 01:25 IST

जैतापूरच्या मुद्द्यावर सरकारमधील भाजपा-सेना पक्षांची भूमिका परस्परविरोधी असल्याने हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे व्यक्त केले़

शिर्डी : जैतापूरच्या मुद्द्यावर सरकारमधील भाजपा-सेना पक्षांची भूमिका परस्परविरोधी असल्याने हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नसल्याचे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे व्यक्त केले़कर्नाटक सरकार शेतकऱ्यांना दुधाला प्रति लीटर पाच रुपये अनुदान देते, मग महाराष्ट्र सरकार का देऊ शकत नाही, असा सवालही त्यांनी केला. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढणारे भाजपा-सेना सत्तेत एकत्र आहेत़ त्यांच्यात कोणताही समन्वय नाही, दोघेही स्वत:च्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करीत आहेत़ यात राज्यातील सामान्य जनता होरपळत आहे़, असे ते म्हणाले.खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना सरकारने खरिपासाठी कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही़ मागील काँग्रेस सरकारने पावसाळ्यापूर्वी राज्यातील खरीप हंगामासाठी सुमारे चाळीस हजार कोटींचे पीक कर्ज उपलब्ध करून दिले होते़ शेतकरी संघटनेचे नेते सरकारबरोबर असल्याने त्यांनी तरी सरकारवर दबाव आणून शेतकरी हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे, असे आवाहनही त्यांनी केले़ (प्रतिनिधी)