शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या जैन साधू-साध्वींना नमन

By admin | Updated: May 23, 2017 03:20 IST

दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत. सूर्य कितीही आग ओकत असला, तरीही ते रोज अनवाणी पायाने बाहेर पडतात. या त्यांच्या सहनशीलतेला सर्वच जण नमन करतात.कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असली, तरी यामुळे जैन साधू-साध्वींच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. आपण एसी खोलीमध्ये बसून वाढलेल्या तापमानाबाबत रडगाणे गात असतो, पण जैन साधू-साध्वींची दिनचर्या नेहमीसारखीच असते. ते दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये गोचरी-भिक्षाचर्या करण्यासाठी अनवाणी बाहेर पडतात. त्यांना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते. एवढ्या कडक उन्हात व तापलेल्या रस्त्यांवर ते कसे चालत असतील, असा प्रश्न पडून सर्वांच्याच माना श्रद्धेने झुकतात.जैन साधू-साध्वी भगवान महावीर स्वामी यांच्या मार्गावर चालत आहेत. त्यांना बाहेर संचार करताना कष्ट होऊ नये, हीच प्रार्थना भाविक करतात. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी सतत राहो. अनेक भाविक भगवान महावीर यांचा मार्ग आत्मसात करण्यासाठी जैन साधू-साध्वींसोबत चालायला लागतात.