शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या जैन साधू-साध्वींना नमन

By admin | Updated: May 23, 2017 03:20 IST

दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुपारच्या रणरणत्या उन्हात घराबाहेर पडण्याचेही धाडस कुणीच करत नाही, मग अनवाणी चालत जाणे तर दूरच राहिले. मात्र जैन साधू-साध्वी याला अपवाद आहेत. सूर्य कितीही आग ओकत असला, तरीही ते रोज अनवाणी पायाने बाहेर पडतात. या त्यांच्या सहनशीलतेला सर्वच जण नमन करतात.कडक उन्हामुळे जिवाची लाहीलाही होत असली, तरी यामुळे जैन साधू-साध्वींच्या दिनचर्येत कोणताही फरक पडत नाही. आपण एसी खोलीमध्ये बसून वाढलेल्या तापमानाबाबत रडगाणे गात असतो, पण जैन साधू-साध्वींची दिनचर्या नेहमीसारखीच असते. ते दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये गोचरी-भिक्षाचर्या करण्यासाठी अनवाणी बाहेर पडतात. त्यांना पाहून लोकांना प्रचंड आश्चर्य वाटते. एवढ्या कडक उन्हात व तापलेल्या रस्त्यांवर ते कसे चालत असतील, असा प्रश्न पडून सर्वांच्याच माना श्रद्धेने झुकतात.जैन साधू-साध्वी भगवान महावीर स्वामी यांच्या मार्गावर चालत आहेत. त्यांना बाहेर संचार करताना कष्ट होऊ नये, हीच प्रार्थना भाविक करतात. त्यांच्यावर देवाची कृपादृष्टी सतत राहो. अनेक भाविक भगवान महावीर यांचा मार्ग आत्मसात करण्यासाठी जैन साधू-साध्वींसोबत चालायला लागतात.