शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

5 ऑगस्टपर्यंत परीक्षांचे निकाल लागणं अशक्य; कुलगुरूंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:07 IST

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत.

ठळक मुद्दे मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती.

मुंबई, दि. 8-  मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती. या भेटील युवा सेना पदाधिकाऱ्यांना कुलगुरूंनी ही माहिती दिली आहे.  तसंच या संपूर्ण वादावर बुधवारी (2 ऑगस्ट) कुलगुरू माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळाविरोधात मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कलिनामध्ये आंदोलन केलं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडें यांच्याविरोधात युवा सेनेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. परीक्षांचे निकाल लावायला विद्यापीठ आणि तावडे नापास झाले असल्याचं मत यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आंदोलना दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ कुलगुरूंची भेट घेतली.विद्यापीठात कायदा विषयाचे पेपर तपासायला प्राध्यापक नसल्याने औरंगाबाद विद्यापीठातून प्राध्यापक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण 25 प्राध्यापक उपलब्ध झाले आहेत. पेपर तपासणीचा हा तिढा सोडविण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयाशी बोलणार असल्याचं कुलगुरूंनी सांगितल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.