शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

5 ऑगस्टपर्यंत परीक्षांचे निकाल लागणं अशक्य; कुलगुरूंची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2017 14:07 IST

मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत.

ठळक मुद्दे मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे.मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती.

मुंबई, दि. 8-  मुंबई विद्यापीठातील परीक्षांचा ५ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणार नाहीत. 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागतील, त्यानंतर निकालाची छपाई होईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळाबद्दल मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. या दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंची भेट घेतली होती. या भेटील युवा सेना पदाधिकाऱ्यांना कुलगुरूंनी ही माहिती दिली आहे.  तसंच या संपूर्ण वादावर बुधवारी (2 ऑगस्ट) कुलगुरू माध्यमांशी बोलण्याचीही शक्यता आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या निकाल घोळाविरोधात मंगळवारी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी कलिनामध्ये आंदोलन केलं. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडें यांच्याविरोधात युवा सेनेच्या घोषणा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे. परीक्षांचे निकाल लावायला विद्यापीठ आणि तावडे नापास झाले असल्याचं मत यावेळी आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे. तसंच विनोद तावडे यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे. आंदोलना दरम्यान युवा सेनेच्या पाच पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठ कुलगुरूंची भेट घेतली.विद्यापीठात कायदा विषयाचे पेपर तपासायला प्राध्यापक नसल्याने औरंगाबाद विद्यापीठातून प्राध्यापक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण 25 प्राध्यापक उपलब्ध झाले आहेत. पेपर तपासणीचा हा तिढा सोडविण्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयाशी बोलणार असल्याचं कुलगुरूंनी सांगितल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.