शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

निवडणुकीसाठी काँग्रेसची महाआघाडी, प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 03:29 IST

सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने शासन (एनपीए) दिवाळखोरीत निघाले असून या सरकारला हद्दपार

अकोला : सरकारकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नसल्याने शासन (एनपीए) दिवाळखोरीत निघाले असून या सरकारला हद्दपार करण्यासाठी येत्या निडणुकीत समविचारी राजकीय पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले.आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी वºहाडात ठिकठिकाणी काँगे्रसचे मंथन शिबिर होत असून, रविवारी अकोला येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज्यातील समविचारी पक्षांची मोट बांधण्यात येत असून, शिवसेना व महाराष्टÑ नवनिर्माण सेना वगळता सर्वच पक्षांना सोबत घेणार आहोत. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनाही या महाआघाडीत येण्याचे निमंत्रण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.अ‍ॅड. आंबेडकरवरिष्ठांशी बोलतीलमताचे विभाजन टाळण्यासाठी आम्ही भारिप बहुजन महासंघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. तथापि, त्यांना आमच्याशी याबाबत चर्चा करायची नसेल तर कदाचित ते वरिष्ठांसोबत चर्चा करतील, असे चव्हाण यांनी सांगितले....तर ही अखेरची निवडणूक !भाजपा सरकार आता सत्तेवर आले तर ही देशाची शेवटची निवडणूक असेल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. अविश्वास प्रस्तावावर चर्चा नको म्हणून केंद्रात अद्याप अविश्वास प्रस्ताव दाखल झाला नाही. राज्यात विधानसभा अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याअगोदरच चर्चा टाळण्यासाठी विश्वास प्रस्ताव पारित करण्यात आला. हे लोकशाहीचे नव्हे तर हुकूमशाहीचे द्योतक आहे. भाजपाला सर्वधर्म समभाव, संविधान नको असल्याने पुन्हा त्यांचे बहुमत आले तर भारतीय राज्यघटनाच हे बदलतील, असा धोकाही चव्हाण यांनी व्यक्त केला.भयमुक्त,भाजपामुक्त भारतभाजपाची विचारसरणी ही एक विष असून, सर्वसामान्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भय आणि भाजपामुक्त भारत करणे ही काँग्रेसची भूमिका असून, त्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यानुषंगाने जबाबदारी ओळखून काम करण्याचे आवाहन खा. अशोक चव्हाण यांनी केले.