शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:32 IST

पुढे सत्तेत कोण येईल, हे निश्चित नसते. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून जगभरातील लोकशाही देश अंतरीमत अर्थसंकल्प सादर करत असल्याचे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकमतशी बोलताना मांडले.

पुणे : निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी केंद्र सरकारकडून सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा अंतरीमच असावा. पुढे सत्तेत कोण येईल, हे निश्चित नसते. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून जगभरातील लोकशाही देश अंतरीमत अर्थसंकल्प सादर करत असल्याचे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकमतशी बोलताना मांडले.सत्ताधारी पक्ष शुक्रवारी (दि. १) लोकसभा निवडणुकीपुर्वीचा अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प अंतरीमच असावा अशी आग्रही मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे. सत्ताधारी मात्र अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प असतो असे सांगताना दिसत आहेत. निवडणुकीनंतर सध्याचे सत्ताधारी पुन्हा सत्तेवर येतील की सत्ता बदल होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नव्याने येणाऱ्या सरकारवर अर्थसंकल्पाची जबाबदारी सोपविणे आवश्यक असते. लोकशाहीचा हा संकेत देखील आहे. भलेही घटनेत त्याचा स्पष्ट उल्लेख नसेल. मात्र म्हणून अंतरीम अर्थसंकल्पा ऐवजी पूर्ण अर्थसंकल्प सरकारने मांडू नये. पुर्वी प्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशन ५ ते सात दिवसांचे असावे, असे गोडबोले म्हणाले.केंद्र सरकारने अगामी अर्थसंकल्प हा अंतरिमच करायला हवा. त्याला व्होट आॅन अकौंट असे देखील संबोधले जाते. निवडणूक आचार संहिता ते नवीन सरकार येईल या दरम्यानच्या सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीतील खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून करणे अपेक्षित असते. या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करता कामा नये. ही लोकशाहीची पद्धत जगभरातील लोकशाही मूल्य जपणारे देश वापरतात. आपल्या देशाची देखील तीच परंपरा आहे. - माधव गोडबोले, माजी केंद्रीय गृह सचिव

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019