शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Budget 2019: केंद्रीय अर्थसंकल्प अंतरिमच हवा- माधव गोडबोले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 06:32 IST

पुढे सत्तेत कोण येईल, हे निश्चित नसते. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून जगभरातील लोकशाही देश अंतरीमत अर्थसंकल्प सादर करत असल्याचे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकमतशी बोलताना मांडले.

पुणे : निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी केंद्र सरकारकडून सादर केला जाणारा अर्थसंकल्प हा अंतरीमच असावा. पुढे सत्तेत कोण येईल, हे निश्चित नसते. त्यामुळे संकेताचा भाग म्हणून जगभरातील लोकशाही देश अंतरीमत अर्थसंकल्प सादर करत असल्याचे स्पष्ट मत माजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी ‘लोकमतशी बोलताना मांडले.सत्ताधारी पक्ष शुक्रवारी (दि. १) लोकसभा निवडणुकीपुर्वीचा अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प अंतरीमच असावा अशी आग्रही मागणी कॉंग्रेसकडून केली जात आहे. सत्ताधारी मात्र अर्थसंकल्प हा अर्थसंकल्प असतो असे सांगताना दिसत आहेत. निवडणुकीनंतर सध्याचे सत्ताधारी पुन्हा सत्तेवर येतील की सत्ता बदल होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नव्याने येणाऱ्या सरकारवर अर्थसंकल्पाची जबाबदारी सोपविणे आवश्यक असते. लोकशाहीचा हा संकेत देखील आहे. भलेही घटनेत त्याचा स्पष्ट उल्लेख नसेल. मात्र म्हणून अंतरीम अर्थसंकल्पा ऐवजी पूर्ण अर्थसंकल्प सरकारने मांडू नये. पुर्वी प्रमाणेच अर्थसंकल्पीय अधिवेशन ५ ते सात दिवसांचे असावे, असे गोडबोले म्हणाले.केंद्र सरकारने अगामी अर्थसंकल्प हा अंतरिमच करायला हवा. त्याला व्होट आॅन अकौंट असे देखील संबोधले जाते. निवडणूक आचार संहिता ते नवीन सरकार येईल या दरम्यानच्या सुमारे ४ महिन्यांच्या कालावधीतील खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून करणे अपेक्षित असते. या अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा करता कामा नये. ही लोकशाहीची पद्धत जगभरातील लोकशाही मूल्य जपणारे देश वापरतात. आपल्या देशाची देखील तीच परंपरा आहे. - माधव गोडबोले, माजी केंद्रीय गृह सचिव

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019