शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
4
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
5
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
6
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
7
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
8
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
9
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
10
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
11
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
12
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
13
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
14
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
15
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
16
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
17
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
18
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
19
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
20
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट

एक कोटी लोकांना देणार बौद्ध धर्माची दीक्षा : माने

By admin | Updated: May 14, 2017 02:45 IST

तीन वर्षांत आपण एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहोत

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : येत्या तीन वर्षांत आपण एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहोत, असे प्रतिपादन उपराकार लक्ष्मण माने यांनी शनिवारी कल्याणमध्ये केले.कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनने वालधुनी येथे शनिवार आणि रविवारी भरवलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माने यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. विठ्ठल शिंदे हे संमेलनाध्यक्ष, तर नाना बागुल स्वागताध्यक्ष आहेत. प्रा. आनंद रत्नाकर अहिरे हे कार्यक्र माचे प्रमुख संयोजक आहेत. दलित चळवळीतील लोक आज रस्त्यावर उतरत नाहीत. ते पीएच.डी. किंवा डिग्री घेण्यासाठी वाचनालयात अभ्यास करताना दिसतात, अशी खंत माने यांनी व्यक्त केली. मागील सरकारच्या वेळेस गुडघाभर पाणी होते. आताच्या सरकारच्या वेळेस गळ्यापर्यंत पाणी आले आहे. आपण त्यात कधी बुडू, हे सांगता येत नाही, अशी टीका त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली. या साहित्य संमेलनात विविध परिसंवाद होत आहेत. भारूडकार मीराबाई उमप, कीर्तनकार अशोक सरस्वती, शाहिरी जलसाकार संभाजी भगत, गझलकार दत्ता जाधव गुरुजी हे आपली कला सादर करणार आहेत. या संमेलनापूर्वी ग्रंथफेरी काढण्यात आली. या संमेलनाला भन्ते गौतमरत्न थेरो, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष दयानंद किरतकर, दलितमित्र अण्णा रोकडे आदी उपस्थित होते.