शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

एक कोटी लोकांना देणार बौद्ध धर्माची दीक्षा : माने

By admin | Updated: May 14, 2017 02:45 IST

तीन वर्षांत आपण एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहोत

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : येत्या तीन वर्षांत आपण एक कोटी लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देणार आहोत, असे प्रतिपादन उपराकार लक्ष्मण माने यांनी शनिवारी कल्याणमध्ये केले.कल्याणच्या बुद्धभूमी फाउंडेशनने वालधुनी येथे शनिवार आणि रविवारी भरवलेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माने यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. प्रा. विठ्ठल शिंदे हे संमेलनाध्यक्ष, तर नाना बागुल स्वागताध्यक्ष आहेत. प्रा. आनंद रत्नाकर अहिरे हे कार्यक्र माचे प्रमुख संयोजक आहेत. दलित चळवळीतील लोक आज रस्त्यावर उतरत नाहीत. ते पीएच.डी. किंवा डिग्री घेण्यासाठी वाचनालयात अभ्यास करताना दिसतात, अशी खंत माने यांनी व्यक्त केली. मागील सरकारच्या वेळेस गुडघाभर पाणी होते. आताच्या सरकारच्या वेळेस गळ्यापर्यंत पाणी आले आहे. आपण त्यात कधी बुडू, हे सांगता येत नाही, अशी टीका त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केली. या साहित्य संमेलनात विविध परिसंवाद होत आहेत. भारूडकार मीराबाई उमप, कीर्तनकार अशोक सरस्वती, शाहिरी जलसाकार संभाजी भगत, गझलकार दत्ता जाधव गुरुजी हे आपली कला सादर करणार आहेत. या संमेलनापूर्वी ग्रंथफेरी काढण्यात आली. या संमेलनाला भन्ते गौतमरत्न थेरो, बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष दयानंद किरतकर, दलितमित्र अण्णा रोकडे आदी उपस्थित होते.