शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

बालमृत्यूंचे मूळ मातांच्या कुपोषणात!, बाळांची वाढही अपुरीच

By अतुल कुलकर्णी | Updated: October 5, 2017 05:44 IST

नाशिकमध्ये झालेल्या ५५ नवजात बालमृत्यूंचे खरे कारण धक्कादायक आहे. कागदोपत्री नोंदी ठेवल्या गेल्या, पण गरोदर मातांना पुरसे अन्नच मिळाले नाही...

मुंबई : नाशिकमध्ये झालेल्या ५५ नवजात बालमृत्यूंचे खरे कारण धक्कादायक आहे. कागदोपत्री नोंदी ठेवल्या गेल्या, पण गरोदर मातांना पुरसे अन्नच मिळाले नाही, परिणामी त्यांचे बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) १९ पेक्षा कमी असल्याचे निष्कर्ष नाशिकच्या आयुक्तांनी मुख्य सचिव व महिला बाल कल्याण तसेच आरोग्य विभागाच्या सचिवांना दिलेल्या अहवालात नमूद केले आहेत. अहवाल मंत्रालयात आल्यानंतरही सगळ्यांनीच मौन बाळगले आहे.मरण पावलेल्या काही अर्भकांच्या मातांचा बीएमआय १९ पेक्षा कमी होता. एका मातेचे वजन केवळ ३५ ते ३६ किलो होते. म्हणजे माताच कुपोषित होत्या. त्यामुळे बाळाची वाढ कमी होऊन त्यांचेही वजन कमी राहिले किंवा मुदतपूर्व प्रसुती झाल्या. महिला व बाल कल्याण विभागाचा रोख पुरवठा व रेकॉर्ड नीट ठेवण्याकडे होता. त्याचे पुढे काय झाले याकडे दुर्लक्ष झाल्याचा निष्कर्षही काढण्यात आला आहे. ज्या गरोदर मातांचा बीएमआय १९ पेक्षा कमी होता, तो वाढण्यासाठी विशेष तयारी केली का? याचे उत्तर नकारात्मक आल्याचेही हा अहवाल सांगतो. गरोदर मातेच्या बीएमआयसाठी आणि अर्भकाच्या वाढीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर आणि तालुका स्तरावर तसेच अंगणवाडी स्तरावर आढावा आवश्यक आहे.कठोर कारवाईची आवश्यकतासरकारच्या योजना चांगल्या आहेत, पण त्याचे नियोजन अत्यंत ढिसाळपणे झाले आहे. योजना प्रभावीपणे राबवायची असेल तर वरिष्ठ पातळीवरील अधिकाºयांपासून ते अंगणवाडी सेविका, आशा वर्करपर्यंत कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत कोणावरही ना आक्षेप घेतले गेले ना कारवाई केली गेली.कमी वयाची मुले जन्माला आल्यास त्यांना इनक्युबिटरमध्ये ठेवले जाते, मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात इनक्युबिटरमध्ये दोन वा तीन मुले ठेवल्याचे समोर आल्याचेही ज्येष्ठ अधिकाºयाने सांगितले.आयुक्त महेश झगडे यांनी समिती नेमली होती. त्या समितीने हे सारे नमूद केले आहे. महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने गरोदर मातांना सोयीसुविधा पुरविल्याचे दाखवले आहे. पण त्या दिल्या नसल्याचा संशय अहवालात आहे.