शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

दलित अत्याचाराचा आलेख वाढताच

By admin | Updated: June 4, 2014 23:52 IST

विर्दभात दलित अत्याचाराच्या सर्वाधिक घटना : यवतमाळ मध्ये ८८ घटनांची नोंद.

अमोल जायभाये/ खामगाव

राज्यात दलित व आदिवासींवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. राज्यत सर्वात जास्त ४0६ घटनांची नोंद विदर्भात २0१३ मध्ये झाली आहे. राज्यात गेल्या वर्षभरात १६३४ घटना घडल्या आहेत. मात्र त्यातील ४0६ घटना एकट्यर विदर्भातील आहेत. २0१२ मध्ये राज्यात १0८९ घटनांची नोद होती. त्यावेळी विदर्भात २६४ घटना घडल्या होत्या. राज्यावर फुले-शाहू आंबेडकरांच्या विचारांचे सरकार असल्याचा दावा करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या राजवटीत गेल्या तीन वर्षात दलितांवरील अ त्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. या घटनांमध्ये खुन मारहान, बलात्कार, सामूहिक बहिष्कार, जातीवाचक, अवमानकारक शिवीगाळ अशा घटनांचा समावेश आहे. जातीवाचक शिवीगाळ बर्‍याचदा अनावधानाने घडलेल्या घटना असतात. परंतु खून, बलात्कार, बहिष्कार, मारहाण या गंभीर घटना आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, मुंबई-कोकण, यांच्या पेक्षा विर्दभात जास्त घटना घडल्यामुळे कायदा सुव्यस्थेचा प्रश्न तयार झाला आहे. विदर्भा नंतर पुणे जिल्यात सर्वाधिक १३४ घटना घटल्या आहेत. परभणी मध्ये ९५, सोलापूर जिल्यात ७२, सातारा जिल्यात ६५, नांदेड मध्ये ७८ तर यवतमाळ जिल्ह्यात ८८ घटना घडल्या आहेत. आदिवासींवरील आत्याचारातही गेल्या तीन वर्षात वाढ झाली असून वर्षभरात ४१८ घटनांची नोंद झाली आहे. दलित अ त्याचाराची प्रकरणे वाढत असल्याने महाराष्ट्र सरकार समोर मोठा प्रश्न उभा राहीला आहे. विदर्भात खैरलांजी मध्ये घडलेली घटना अंगावर शहारे उभे करणारी होती. यानंतरही राज्याच्या विविध भागामध्ये अनेक घटना घडल्या आहेत.