शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..."; हिंदी सक्ती जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर उद्धव ठाकरे नेमकं काय बोलले?
2
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
3
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
4
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
5
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
6
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
7
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
8
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
9
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
10
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
11
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
12
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
13
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
14
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
15
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
16
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
17
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
18
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
19
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
20
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!

मुंबईच्या तापमानात वाढ, आर्द्रतेमुळे उकाडा झाला असह्य

By admin | Updated: May 4, 2015 02:12 IST

शहराच्या कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईची आर्द्रता ९० टक्क्यांच्या आसपास पोहचली आहे.

मुंबई : शहराच्या कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत असून, मुंबईची आर्द्रता ९० टक्क्यांच्या आसपास पोहचली आहे. याचा विपरित परिणाम म्हणून मुंबई तापली असून, वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकरांना उकाडा असह्य झाला आहे.मागील आठवड्यात मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिरावला होता. तर किमान तापमान २५ ते २७ अंशाच्या घरात नोंदविण्यात येत होते. शिवाय आर्द्रताही ७५ टक्क्यांच्या आसपास होती. मात्र अरबी समुद्राहून शहराकडे वाहणारे वारे स्थिर होण्यास विलंब होत होता. परिणामी मुंबईतील दुपार तप्त होत होती. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी याबाबत सांगितले की,मुंबईच्या कमाल तापमानात सरासरी १ ते २ अंशाची वाढ नोंदविण्यात येत आहे. शिवाय आर्द्रताही ९० टक्क्यांच्या आसपास पोहचली आहे. परिणामी ऊकाड्यात वाढ झाली आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांमध्ये संपुर्ण राज्यातील हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)