शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तलावांतील साठ्यात वाढ

By admin | Updated: July 21, 2014 03:28 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविण्यात येत

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने सातही तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ नोंदविण्यात येत असून, सद्य:स्थितीमध्ये आता या सात तलावांत २ लाख १४ हजार ३० दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठा असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.जून महिन्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भविष्याचा विचार करीत महापालिकेने २० टक्के पाणीकपात लागू केली होती. जुलैच्या पूर्वाधात पावसाने तलाव क्षेत्रात खाते उघडले. मात्र खबरदारी म्हणून प्रशासनाने पाणेकपात कायम ठेवली. दरम्यान, तलाव क्षेत्रात संततधार सुरू असल्याने पुढील सुमारे २३ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा वाढला आहे. आणि पाणीसाठ्याची तूट भरून निघण्यासाठी पुढील तीन महिने दमदार पावसाची आवश्यकता आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.सद्य:स्थितीमध्ये मोडक सागरमध्ये ७३ हजार ५५८ दशलक्ष लीटर उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तानसामध्ये २३ हजार ३८५ दशलक्ष लीटर, विहारमध्ये ८ हजार ४५८ दशलक्ष लीटर, तुलसीमध्ये ६ हजार ४५८ दशलक्ष लीटर, भातसामध्ये ८२ हजार ८३७ दशलक्ष लीटर आणि मध्य वैतरणामध्ये १९ हजार ३३४ दशलक्ष लीटर पाण्यासाठ्याची नोंद झाल्याची माहिती पालिकेने दिली. (प्रतिनिधी)