शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जिल्हा न्यायालयांच्या अधिकारात वाढ

By admin | Updated: February 25, 2015 02:12 IST

उच्च न्यायालय आणि राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता भार कमी व्हावा यासाठी जिल्हा न्यायालयांच्या अधिकारात वाढ

मुंबई : उच्च न्यायालय आणि राज्यातील न्यायालयांमध्ये प्रलंबित खटल्यांचा वाढता भार कमी व्हावा यासाठी जिल्हा न्यायालयांच्या अधिकारात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा न्यायालयात आर्थिक अपील करण्याची मर्यादा १० लाखांवरून १ कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. जिल्हा न्यायालयांची आर्थिक अपील अधिकारिता केवळ १० लाख रुपये असल्यामुळे या मर्यादेपुढील दाव्यांसाठी नागरिकांना थेट उच्च न्यायालयात अपील करावे लागे. परिणामी, उच्च न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या वाढतानाच असे दावे सामान्य जनतेच्या आवाक्याच्या बाहेर जात. उच्च न्यायालयांवरचा ताण कमी व्हावा आणि अपील सामान्य जनतेच्या आवाक्यात आणण्यासाठी जिल्हा न्यायालयांच्या आर्थिक अपील अधिकारात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे १ कोटी रुपयांपर्यंतच्या दाव्यांबाबत जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार असल्याने जनतेला जिल्हा स्तरावर न्याय मिळण्यास मदत होईल.