शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

दहावी बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ

By admin | Updated: September 13, 2016 05:01 IST

दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात ७५ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च २०१७ च्या परीक्षेपासून ही वाढ लागू होणार आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात ७५ रुपये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मार्च २०१७ च्या परीक्षेपासून ही वाढ लागू होणार आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे म्हणाले, की राज्य मंडळाला परीक्षांचे नियोजन, अंमलबजावणीची तयारी, दळणवळण ,परीक्षा साहित्य आणि छपाईच्या साहित्यासाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. मंडळाने यापूर्वी २०११ मध्ये शुल्कवाढ केली होती. त्यानंतर पाच वर्षांनी ही शुल्कवाढ केली आहे. दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे शुल्क ३०० रुपयांवरून ३७५ रुपये करण्यात आले आहे. तर बारावीचे शुल्क ३२५ वरून ४०० रुपये केले आहे. प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क, लॅमिनेशन, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क वेगळे घेतले जाणार आहे.२०१७ च्या परीक्षेपासून लागू होणार नवी शुल्क वाढ नियोजन, अंमलबजावणी, परीक्षा साहित्य आणि छपाई खर्च वाढल्याने मंडळाचा निर्णय