शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मुंबईत तडाखा कायम, तापमान ३८ अंशांवर; हाेरपळ, काहिली आणखी वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 07:30 IST

देशातील अनेक राज्यात काही आठवड्यांपासून आलेली उष्णतेची लाट या आठवड्याच्या अखेरीस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

नागपूर/मुंबई : राज्यात सर्वत्र उष्णतेची लाट आली असून,  शुक्रवारचा दिवस विदर्भातील नागरिकांची परीक्षा पाहणारा ठरला. विदर्भातील सात शहरांमध्ये पारा ४५ अंशांच्या वर गेला असून, चंद्रपुरात सर्वाधित ४६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. शनिवारीही विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’ असून, तापमानात आणखी वाढू शकते.  मुंबईत तडाखा कायम आहे. तापमान ३८ अंशांवर पाेहाेचले आहे. गडचिरोली वगळता इतर सर्वच ठिकाणी मागील २४ तासांत पाऱ्यात ०.३ ते ०.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली. अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ येथे तापमान ४५ अंशांहून अधिक होते. 

दिल्लीत ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण एप्रिलदेशातील अनेक राज्यात काही आठवड्यांपासून आलेली उष्णतेची लाट या आठवड्याच्या अखेरीस आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये मागील ७२ वर्षांतील दुसरा सर्वात उष्ण एप्रिल महिना म्हणून चालू महिन्याची नोंद झाली आहे. दिल्ली परिसरात शुक्रवारी ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. उष्णतेच्या लाटेमुळे हवामान खात्याने राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिसा या राज्यांना गुरुवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातही उन्हाळा आणखी कडक झाला. देशाच्या मध्य व उत्तर - पश्चिम भागात आगामी पाच दिवस उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहील. हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान या ठिकाणी उद्या धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Temperatureतापमान