शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

निवडणूक आयोगाची लगबग मतमोजणीची

By admin | Updated: May 13, 2014 03:47 IST

तब्बल दोन महिने देशभर सुरू असणारा मतसंग्राम आज नवव्या टप्प्यानंतर थांबला.

मुंबई : तब्बल दोन महिने देशभर सुरू असणारा मतसंग्राम आज नवव्या टप्प्यानंतर थांबला. सार्‍यांच्या नजरा आता १६ मेच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. निवडणूक आयोगानेही मतमोजणीसाठी जय्यत तयारी चालविली आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांतील मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने २५ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. १६ मे रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमुळे अवघ्या ४ तासांत राज्यातील निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यभरात ४० ठिकाणी मतमोजणीचे काम होणार असून, ४८ मतदारसंघांतील ८९७ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला या वेळी होणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केली जाणार असल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली. राज्यात ३ टप्प्यांत झालेल्या मतदानात ६०.४२ टक्के मतदारांनी आपल्या मताधिकाराचा प्रयोग केला होता. शुक्रवारी राज्यात ‘ड्राय डे’ राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी ३ टप्प्यांत झालेल्या मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी संपूर्ण दिवस ‘ड्राय डे’ ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीदिवशी मद्य विक्री करणार्‍या दुकानांवर आयोगातर्फे परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. शिवाय महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत नमूद तरतुदीन्वये संबंधित परवानाधारकांवर फौजदारी कारवाईदेखील करण्यात येईल. (प्र्रतिनिधी)