शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

शेतक-यांनी कर्ज न भरल्यास सरकारच कर्जबाजारी होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 03:51 IST

शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : शेतक-यांनी वारंवार काढलेले कर्ज व वीज बिल भरण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, अन्यथा कर्ज काढून सरकारची अवस्था कर्जबाजारी शेतक-यांसारखी होईल, असे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी मुक्ताईनगर येथे केले.३० दिवसांत दुष्काळाबाबत घोषणा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मुक्ताई साखर कारखान्याचा चौथा गळीत हंगाम व १२ मेगावॅट सहवीजनिर्मिती प्रकल्पाचा प्रारंभ रविवारी त्यांच्या हस्ते झाला.राज्यात अनेक भागांत पाऊस कमी झाला आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. ३० दिवसांत शासनाला अहवाल प्राप्त होताच दुष्काळाची घोषणा करण्यात येईल. दुष्काळी भागाला त्याचा लाभ दिला जाईल, असेही ते म्हणाले. शेतकºयांकडे १४ हजार कोटी रुपये वीजबिल थकीत असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शेतीपूरक उद्योग व तंत्रशुद्ध शेतीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.कर्जमाफी संदर्भातील रक्कम वळविण्याबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. लवकरच शेतकºयांना पैसे मिळतील, असेही त्यांनी सांगितले. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलFarmerशेतकरी