शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

कोल्हापूर पर्यटन जिल्हा करण्याचा विचार

By admin | Updated: July 15, 2015 00:52 IST

मुख्यमंत्री : पाच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य

मुंबई : कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांना पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा ५२० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे, असे ते म्हणाले. ५२० कोटी रुपयांचा निधी एकाचवेळी देणे शक्य नसल्याने प्राधान्यक्रमाने पाच महत्त्वाची कामे सुचवावीत, असे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ती तत्काळ मंजूर केली जातील. पर्यटन जिल्हा कोणता यासंबंधीचे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांत बसतील त्यांना पर्यटन जिल्हे म्हणून घोषित केले जाईल आणि त्यात कोल्हापूरचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या समस्या लक्षवेधी सूचनेद्वारे मांडल्या. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून जाहीर करा, राधानगरी, भुदरगड आणि आजरा हे पर्यटन तालुके म्हणून जाहीर करण्याची मागणी नरके यांनी केली.