शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

कोल्हापूर पर्यटन जिल्हा करण्याचा विचार

By admin | Updated: July 15, 2015 00:52 IST

मुख्यमंत्री : पाच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य

मुंबई : कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांना पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा ५२० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे, असे ते म्हणाले. ५२० कोटी रुपयांचा निधी एकाचवेळी देणे शक्य नसल्याने प्राधान्यक्रमाने पाच महत्त्वाची कामे सुचवावीत, असे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ती तत्काळ मंजूर केली जातील. पर्यटन जिल्हा कोणता यासंबंधीचे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांत बसतील त्यांना पर्यटन जिल्हे म्हणून घोषित केले जाईल आणि त्यात कोल्हापूरचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या समस्या लक्षवेधी सूचनेद्वारे मांडल्या. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून जाहीर करा, राधानगरी, भुदरगड आणि आजरा हे पर्यटन तालुके म्हणून जाहीर करण्याची मागणी नरके यांनी केली.