शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
3
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
4
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
5
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
6
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
7
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
8
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
9
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
12
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
13
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
14
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
15
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
16
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
17
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
18
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
19
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
20
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   

कोल्हापूर पर्यटन जिल्हा करण्याचा विचार

By admin | Updated: July 15, 2015 00:52 IST

मुख्यमंत्री : पाच महत्त्वाच्या कामांना प्राधान्य

मुंबई : कोल्हापूरसह राज्यातील काही जिल्ह्यांना पर्यटन जिल्ह्याचा दर्जा देण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा ५२० कोटी रुपयांचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला सादर केला आहे, असे ते म्हणाले. ५२० कोटी रुपयांचा निधी एकाचवेळी देणे शक्य नसल्याने प्राधान्यक्रमाने पाच महत्त्वाची कामे सुचवावीत, असे कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ती तत्काळ मंजूर केली जातील. पर्यटन जिल्हा कोणता यासंबंधीचे निकष ठरविण्यात येत आहेत. या निकषांत बसतील त्यांना पर्यटन जिल्हे म्हणून घोषित केले जाईल आणि त्यात कोल्हापूरचाही विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेश क्षीरसागर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनाच्या समस्या लक्षवेधी सूचनेद्वारे मांडल्या. कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून जाहीर करा, राधानगरी, भुदरगड आणि आजरा हे पर्यटन तालुके म्हणून जाहीर करण्याची मागणी नरके यांनी केली.