शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या; घरगुती भांडणातून प्रकार, चौघांचे मृतदेह घाटात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:07 IST

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.

माळशिरस/श्रीपूर (जि. सोलापूर) : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.उंबरे-वेळापूर (चंडकाईवाडी) येथील रहिवासी सुभाष श्यामराव अनुसे (वय २८) याने सातारा-पंढरपूर रस्त्यालगत असणाºया वनखात्याच्या हद्दीत लिंबाच्या झाडाला सूताच्या दोरीने गळफास घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी स्वाती (२५) हिचे डोके ठेचून हत्या केली. दोन मुली ऋतुजा (९) व प्रणिता उर्फ कविता (८) यांना एकाच दोरीने एका झाडाला गळफास दिला. दोन्ही मुली शाळेच्या गणवेशात होत्या.सुभाष अनुसे यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी स्वाती हिच्याशी झाला होता. तीन वर्षांपासून भांडणाला कंटाळून स्वाती माहेरी राहत होती. नुकतीच काही दिवसांपासून ती नांदावयास आली होती. सुभाष हे ११ डिसेंबर रोजी अकलुजलादवाखान्यात जातो, असे सांगून पत्नी, दोन मुलींना घेऊन मोटारसायकलवरून गेले होते. ते परत न आल्याने त्यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. त्या दरम्यान, चौघांचेही मृतदेह घाटात मिळाले.हत्या की आत्महत्या ?मयत सुभाष अनुसे याच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चालू स्थितीतील मोबाइल आढळून आला. जवळच मोटारसायकल व रक्ताने माखलेला दगड मिळाला. प्राथमिक अंदाजानुसार पत्नी व मुलांना मारून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तीन जणांना एकट्याने एका वेळी कसे मारले? याचा उलगडा होत नसल्याने हत्या तर नसावी ना, यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Murderखून