शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

पत्नी, दोन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या; घरगुती भांडणातून प्रकार, चौघांचे मृतदेह घाटात आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:07 IST

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.

माळशिरस/श्रीपूर (जि. सोलापूर) : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीचा खून करून मुलींना गळफास देत पतीने आत्महत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव घाटात घडली.उंबरे-वेळापूर (चंडकाईवाडी) येथील रहिवासी सुभाष श्यामराव अनुसे (वय २८) याने सातारा-पंढरपूर रस्त्यालगत असणाºया वनखात्याच्या हद्दीत लिंबाच्या झाडाला सूताच्या दोरीने गळफास घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी पत्नी स्वाती (२५) हिचे डोके ठेचून हत्या केली. दोन मुली ऋतुजा (९) व प्रणिता उर्फ कविता (८) यांना एकाच दोरीने एका झाडाला गळफास दिला. दोन्ही मुली शाळेच्या गणवेशात होत्या.सुभाष अनुसे यांचा विवाह १५ वर्षांपूर्वी स्वाती हिच्याशी झाला होता. तीन वर्षांपासून भांडणाला कंटाळून स्वाती माहेरी राहत होती. नुकतीच काही दिवसांपासून ती नांदावयास आली होती. सुभाष हे ११ डिसेंबर रोजी अकलुजलादवाखान्यात जातो, असे सांगून पत्नी, दोन मुलींना घेऊन मोटारसायकलवरून गेले होते. ते परत न आल्याने त्यांच्या भावाने पोलिसांत तक्रार दिली. त्या दरम्यान, चौघांचेही मृतदेह घाटात मिळाले.हत्या की आत्महत्या ?मयत सुभाष अनुसे याच्या खिशात आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चालू स्थितीतील मोबाइल आढळून आला. जवळच मोटारसायकल व रक्ताने माखलेला दगड मिळाला. प्राथमिक अंदाजानुसार पत्नी व मुलांना मारून त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तीन जणांना एकट्याने एका वेळी कसे मारले? याचा उलगडा होत नसल्याने हत्या तर नसावी ना, यादृष्टीनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Murderखून