शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा विक्रमी टक्का!

By admin | Updated: June 3, 2014 01:22 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात यंदाचा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे.

यंदाही मुलींची बाजी : गतवर्षीपेक्षा 1क् टक्क्यांनी वाढ, कोकण पुन्हा अव्वल
पुणो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात यंदाचा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे. राज्यातील नियमित विद्याथ्र्याच्या निकालाची एकूण टक्केवारी 9क़्क्3 टक्के  इतकी असून, निकालात यंदाही मुलीच आघाडीवर राहिल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणो (सीबीएसई) बदललेला अभ्यासक्रम आणि 8क्/2क् या पॅटर्नमुळे या वर्षी निकाल वाढला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल 79़95 टक्के इतका होता. राज्यात कोकण विभाग अव्वल असून, मुंबई विभाग शेवटच्या स्थानावर आहे. गतवर्षीपेक्षा 1क़्क्8 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आह़े
 राज्य शिक्षण मंडळाच्या पुणो, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. सोमवारी दुपारी 1 वाजेपासून ऑनलाइन निकाल पाहण्यास उपलब्ध झाला असला तरी विद्याथ्र्याना गुणपत्रिका 1क् जून रोजी महाविद्यालयात दुपारी 3 वाजता मिळेल़
राज्याचा नियमित विद्याथ्र्याचा एकूण निकाल 9क़्क्3 टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94़85 टक्के लागला असून, मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88़3क् टक्के आहे. मुलांच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल 6 टक्क्यांहून अधिक लागला आहे.  (प्रतिनिधी)
 
शैक्षणिक गुणवत्ता वाढली 
राज्याच्या सर्व विभागांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढली असल्याचे इयत्ता बारावीच्या निकालावरून स्पष्ट होते. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94 टक्के लागला. इतर विभागांचे निकाल हे 9क् टक्क्यांच्या घरात आहेत, ही आनंदाची बाब आहे. वेगवेगळे विभाग एकमेकांशी गुणवत्तेच्या पातळीवर स्पर्धा करीत असल्याचे यानिमित्ताने दिसले. शालेय शिक्षण विभागाने दिलेला शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर आदी पावले उचलल्याचा निश्चितच फायदा झाला. सर्व गुणवंतांचे मन:पूर्वक अभिनंदन. 
- राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण मंत्री
 
राज्यातील 7 हजार 782 पैकी 778 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 1क्क् टक्के लागला आहे. त्यात पुणो विभागातील 168 कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर राज्यातील 1क् महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला असून, त्यात औरंगाबाद विभागातील 4 , मुंबई विभागातील 2 आणि लातूर विभागातील 4 महाविद्यालयांचा समावेश आहे.    -बारावीच्या निकालात भरघोस वाढ/1क्
 
नागपूरचा अनुराग भारद्वाज राज्यात अव्वल
मुंबई : बारावी परीक्षेत नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुराग अविनाश भारद्वाज हा 637 म्हणजेच 98 टक्के गुण प्राप्त करीत बहुधा राज्यातून अव्वल ठरला आहे, तर नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातील चरिता नित्यानंद मैया 97़23 टक्के (632) गुण संपादन करीत राज्यातून दुसरी ठरली आहे. माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी-बारावीतील सर्वाधिक गुण प्राप्त करणा:या विद्याथ्र्याची यादी प्रसिद्ध करीत नाही़ परंतु ‘लोकमत’च्या विविध वार्ताहरांकडून प्राप्त माहितीनुसार या परीक्षेत नागपूरच्या अनुरागला सर्वाधिक गुण मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नांदेडची चरिता राज्यातून दुसरी आणि मुलींमधून सर्वप्रथम आल्याची माहिती आहे.