शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

बारावीचा विक्रमी टक्का!

By admin | Updated: June 3, 2014 01:22 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात यंदाचा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे.

यंदाही मुलींची बाजी : गतवर्षीपेक्षा 1क् टक्क्यांनी वाढ, कोकण पुन्हा अव्वल
पुणो : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इतिहासात यंदाचा बारावीचा विक्रमी निकाल लागला आहे. राज्यातील नियमित विद्याथ्र्याच्या निकालाची एकूण टक्केवारी 9क़्क्3 टक्के  इतकी असून, निकालात यंदाही मुलीच आघाडीवर राहिल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाप्रमाणो (सीबीएसई) बदललेला अभ्यासक्रम आणि 8क्/2क् या पॅटर्नमुळे या वर्षी निकाल वाढला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल 79़95 टक्के इतका होता. राज्यात कोकण विभाग अव्वल असून, मुंबई विभाग शेवटच्या स्थानावर आहे. गतवर्षीपेक्षा 1क़्क्8 टक्क्यांनी निकालात वाढ झाली आह़े
 राज्य शिक्षण मंडळाच्या पुणो, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या विभागीय मंडळांतर्गत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणो यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. सोमवारी दुपारी 1 वाजेपासून ऑनलाइन निकाल पाहण्यास उपलब्ध झाला असला तरी विद्याथ्र्याना गुणपत्रिका 1क् जून रोजी महाविद्यालयात दुपारी 3 वाजता मिळेल़
राज्याचा नियमित विद्याथ्र्याचा एकूण निकाल 9क़्क्3 टक्के आहे. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94़85 टक्के लागला असून, मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी 88़3क् टक्के आहे. मुलांच्या तुलनेत यंदा मुलींचा निकाल 6 टक्क्यांहून अधिक लागला आहे.  (प्रतिनिधी)
 
शैक्षणिक गुणवत्ता वाढली 
राज्याच्या सर्व विभागांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढली असल्याचे इयत्ता बारावीच्या निकालावरून स्पष्ट होते. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 94 टक्के लागला. इतर विभागांचे निकाल हे 9क् टक्क्यांच्या घरात आहेत, ही आनंदाची बाब आहे. वेगवेगळे विभाग एकमेकांशी गुणवत्तेच्या पातळीवर स्पर्धा करीत असल्याचे यानिमित्ताने दिसले. शालेय शिक्षण विभागाने दिलेला शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर आदी पावले उचलल्याचा निश्चितच फायदा झाला. सर्व गुणवंतांचे मन:पूर्वक अभिनंदन. 
- राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षण मंत्री
 
राज्यातील 7 हजार 782 पैकी 778 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 1क्क् टक्के लागला आहे. त्यात पुणो विभागातील 168 कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे. तर राज्यातील 1क् महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला असून, त्यात औरंगाबाद विभागातील 4 , मुंबई विभागातील 2 आणि लातूर विभागातील 4 महाविद्यालयांचा समावेश आहे.    -बारावीच्या निकालात भरघोस वाढ/1क्
 
नागपूरचा अनुराग भारद्वाज राज्यात अव्वल
मुंबई : बारावी परीक्षेत नागपूरच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी अनुराग अविनाश भारद्वाज हा 637 म्हणजेच 98 टक्के गुण प्राप्त करीत बहुधा राज्यातून अव्वल ठरला आहे, तर नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातील चरिता नित्यानंद मैया 97़23 टक्के (632) गुण संपादन करीत राज्यातून दुसरी ठरली आहे. माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी-बारावीतील सर्वाधिक गुण प्राप्त करणा:या विद्याथ्र्याची यादी प्रसिद्ध करीत नाही़ परंतु ‘लोकमत’च्या विविध वार्ताहरांकडून प्राप्त माहितीनुसार या परीक्षेत नागपूरच्या अनुरागला सर्वाधिक गुण मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर नांदेडची चरिता राज्यातून दुसरी आणि मुलींमधून सर्वप्रथम आल्याची माहिती आहे.