शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुंबईकरांना हुडहुडी : राज्यातील तापमानातही घट ,मुंबई १९.३ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 03:14 IST

राज्यातल्या प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच आता मुंबईचे किमान तापमानही खाली आले आहे.

मुंबई : राज्यातल्या प्रमुख शहरांचा किमान तापमानाचा पारा खाली घसरला असतानाच आता मुंबईचे किमान तापमानही खाली आले आहे. मुंबईचे किमान तापमान २४ ते २६ अंशाहून थेट २१ अंशावर घसरले आहे. सोमवारी तर मुंबईचे किमान तापमान १९.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानातील घसरणीमुळे मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. विशेषत: रविवारच्या रात्री आणि सोमवारी पहाटे मुंबईत सुटलेल्या गार वाºयाने मुंबईकरांना थंडीचा सुखद अनुभव दिला. किमान तापमानात आता उत्तरोत्तर आणखी घट होणार आहे. परिणामी, किमान तापमानात होणारी घट मुंबईकरांना हुडहुडी भरवणार आहे.आॅक्टोबर हिटचा तडाखा बसलेल्या मुंबईच्या कमाल तापमानाने थेट ३६ अंशावर मजल मारली होती. आर्द्रतेमध्येही वाढ झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. वातावरणात होत असलेले बदल आॅक्टोबर हिटमध्ये भरच घालत असल्याने मुंबई चांगलीच तापली होती. आता मात्र नोव्हेंबरच्या मध्यात तापमानाचा पारा घसरला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईचे किमान तापमान २८ अंशाच्या आसपास नोंदवत होते. कालांतराने यात काही अंशी घट झाली व किमान तापमान २६ अंशावर घसरले. दरम्यानच्या काळात राज्यात थंडीचा जोर वाढू लागला असतानाच मुंबईच्या किमान तापमानातही उल्लेखनीय घट झाली; आणि मुंबईचे किमान तापमान थेट २४ वरून २१ अंशावर येऊन ठेपले. आता तर किमान तापमान १९.३ अंश नोंदवले आहे. रविवारी रात्री सुटलेल्या गार वाºयामुळे मुंबईकरांना थंडीचा प्रत्यय आला. सोमवारी सकाळीही हवेत गारवा पडल्याने मुंबईमधील वातावरण आल्हाददायक झाले होते.

टॅग्स :Mumbaiमुंबई