शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

उच्च न्यायालयाकडून सरकारची कानउघाडणी

By admin | Updated: October 2, 2015 04:01 IST

बेकायदेशीरपणे कचऱ्याची विल्हेवाट लावणे थांबवा अन्यथा नव्या बांधकांना परवानगी देऊ नका, असे दोनच पर्याय उच्च न्यायालयाने सरकारपुढे ठेवले

मुंबई : बेकायदेशीरपणे कचऱ्याची विल्हेवाट लावणे थांबवा अन्यथा नव्या बांधकांना परवानगी देऊ नका, असे दोनच पर्याय उच्च न्यायालयाने सरकारपुढे ठेवले. या प्रकरणी उच्च न्यायालयाने २३ आॅक्टोबरपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. मुंबईमध्ये दरदिवशी १० हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्यापैकी कांजूरमार्गच्या डंम्पिग ग्राऊंडवर केवळ ३ हजार मेट्रिक टन कचऱ्याच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे पालन करून विघटन केले जाते. उर्वरित ७ हजार मेट्रिक टन होणारे कचऱ्याचे विघटन बेकायदेशीर आहे. मुंबईच्या या स्थितीबद्दल न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने संताप व्यक्त केला. ‘डंम्पिगसाठी पर्यायी जागा उपलब्ध करा किंवा उपलब्ध असलेल्या डंम्पिग ग्राऊंडची क्षमता वाढवण्याची परवानगी द्या. तुम्ही (राज्य सरकार) कचऱ्याचे बेकायदेशीरपणे विघटन करणे थांबवा, अन्यथा नव्या बांधकामांना परवानगी देऊ नका. कचऱ्याचा प्रश्न निकाली न काढता नव्या विकास आराखड्यावर अंमलबजावणी करणे तुम्हाला योग्य वाटते का?’ अशा शब्दांत न्या. अभय ओक व न्या. विजय अचलिया यांनी राज्य सरकारची कानउघाडणी केली.