शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एसआरएतील घरे ५ वर्षांनी विकता येणार; २.५० लाख घरमालकांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:45 IST

झोपडपट्टीधारकास एसआरए योजनेतून प्राप्त झालेले घर ताबा मिळाल्यापासून १० वर्षांपर्यंत विकण्यास मनाई होती. 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एसआरए योजनेमधून मिळालेली घरे आता १० वर्षांनी नव्हे, तर पाच वर्षांनी विकता येणार आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत (एसआरए) बांधल्या जाणाऱ्या घरांच्या विक्रीसाठीची अट शिथिल करण्यात आली आहे.

याविषयीचे विधेयक बुधवारी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आले. त्याचा लाभ राज्यभरातील आणि प्रामुख्याने मुंबईतील २.५० लाख सदनिकाधारकांना होणार आहे. झोपडपट्टीधारकास एसआरए योजनेतून प्राप्त झालेले घर ताबा मिळाल्यापासून १० वर्षांपर्यंत विकण्यास मनाई होती. 

सात वर्षांचा प्रस्ताव

  • महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून बदलाच्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळी १० वर्षांचा कालावधी कमी करून तो सात वर्षांपर्यंत आणण्यास मंजुरी देण्यात आली होती. 
  • मागील अधिवेशनात विधेयकही आणण्यात आले होते. मात्र. ते मंजूर करण्यात आले नसल्याने १० वर्षांची अट तशीच कायम राहिली होती. 
  • नव्या योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना आळा बसावा यासाठी सदनिकाधारकांच्या आधार क्रमांकाचे संलग्नीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली.
टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन