शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

३,५४० शेतकऱ्यांची तूर घरीच

By admin | Updated: July 7, 2017 04:14 IST

तूर खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खरेदीचे टोकन देण्यात आले होते. हे टोकन

लोकमत न्यूज नेटवर्क/ लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : तूर खरेदी केंद्रावरील गर्दी कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना खरेदीचे टोकन देण्यात आले होते. हे टोकन असलेल्या शेतकऱ्यांची पूर्ण तूर खरेदी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र जिल्ह्यात तब्बल ३ हजार ५४० शेतकऱ्यांकडे हे टोकन असूनही त्यांच्याकडे अजूनही सुमारे ६५ हजार क्विंटल तूर पडून आहे.दरम्यान, तूर खरेदीबाबत अद्याप कुठलीही लेखी सूचना मिळाली नसल्याचे बाजार समिती आणि नाफेडकडून सांगण्यात येत असल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणा फसवी तर नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ३४२ शेतकऱ्यांकडून एकूण  २ लाख ११ हजार ८०९ क्विंटल  तुरीची खरेदी झाली. यातील ७ हजार क्विंटल तूर अजूनही  खरेदी केंद्रांवरच पडून आहे.