शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

सोलापूर जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद

By admin | Updated: April 21, 2016 19:18 IST

एकीकडे दुष्काळाने होरपळत असलेल्या नागरिकांना आता उष्ण तापमानाने चांगलेच घामाघूम केले आह़े गुरूवारी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे

ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २१- एकीकडे दुष्काळाने होरपळत असलेल्या नागरिकांना आता उष्ण तापमानाने चांगलेच घामाघूम केले आहे.गुरुवारी एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी 21 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सोलापूरचे तापमान 44 अंश सेल्सियस एवढे होते. 1991 ते 2016 या पंचवीस वर्षांत तीन वेळा सर्वात उष्ण तापमानाची नोंद झाली आहे.
दरम्यान, 2 मे 2015 हा दिवस सोलापुरात सर्वात उष्ण दिवस नोंदविला गेला होता. त्यावेळी सोलापूरचे तापमान 45 अंश सेल्सियस एवढे नोंदविले गेले होते. यावर्षीची भीषण स्थिती पाहता पुन्हा एकदा ही पुनरावृत्ती होण्याची चिन्हे हवामान तज्ञांनी वर्तविली आहेत. सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून सातत्याने तापमानाचा आलेख वाढू लागला आहे. मार्च महिन्यात 11, 12, 18,19,20,21 रोजी 40 अंश सेल्सिअस तापमान पार केले होते. एप्रिल महिन्यात पाण्याच्या टंचाईबरोबर उष्णतेची लाटही मोठया प्रमाणात पसरू लागली आहे. विदर्भानंतर सोलापूर शहर हे अतिउष्ण शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारी 12 नंतर शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. दरम्यान शहरात पाण्याच्या अनियमिततपणा मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आह़े