शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

नाशिकमधल्या पेठमध्ये संततधार सुरूच, कोहोर परिसरात सर्वाधिक पाऊस

By admin | Updated: July 11, 2016 16:40 IST

कालपासून कोसळणारा संततधार पाऊस सोमवारी दिवसभर सुरूच राहिल्याने तीन दिवसापासून सुर्यदर्शन झाले नसून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे.

ऑनलाइन लोकमत

पेठ (नाशिक), दि. 11-  कालपासून कोसळणारा  संततधार पाऊस सोमवारी दिवसभर  सुरूच राहिल्याने तीन दिवसापासून सुर्यदर्शन झाले नसून जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या आकडेवारीत कोहोर भागात सर्वाधिक पाऊस पडला असून 209 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल पेठ -187.5, तर जोगमोडी  परिसरात 169 मिमी पाऊस कोसळला आहे. यामूळे तालुक्यातील धरणांच्या पातळीत झापाट्याने वाढ होत असून नद्यानाले ओसंडून वाहत आहेत. रविवारी संगमेश्वर, खंबाळे, हातरूंडी, अंबापूर, निरगूडे, कोहोरकडे जाणाऱ्या फरशी पूलावरून पूराचे पाणी वेगाने वाहत असल्याने तीन चार तास वाहने अडकून पडली होती. तर भुवन घाटात दगडमातीचा भराव खचल्याने काही काळ वाहतूक खोळंबल्याचे सांगण्यात आले.शेतीची कामे ठप्प

तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतीचे कामेही ठप्प झाली असून भातशेतीच्या खाचरांचे ( आवण) तलाव झाल्याने औत फिरवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामूळे शेतकरी या पावसाने सुखावला असला तरीही मशागतीस ऊशीर होत असल्याने पाऊस कमी होण्याची प्रतिक्षा आहे. पेठ तालुक्यातील दमणगंगा सह लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत असून तीव्र उतार व डोंगरदयामूळे गुजरात राज्याकडे मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे.