शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जळगावात दोन कंपन्यांमध्ये भीषण आग

By admin | Updated: June 21, 2016 16:22 IST

औद्योगिक वसाहतीच्या इ-सेक्टरमध्ये असलेल्या ओमसाई एंटरप्रायजेस व तुलसी पॉलिमर या दोन्ही कंपन्यांना २१ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

ऑनलाइन लोकमत

जळगाव, दि.२१ -  औद्योगिक वसाहतीच्या इ-सेक्टरमध्ये असलेल्या ओमसाई एंटरप्रायजेस व तुलसी पॉलिमर या दोन्ही कंपन्यांना २१ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत दोन्ही कंपन्यांमधील यंत्रसामग्री, कच्चा व तयार माल जळून खाक झाल्याने सुमारे १६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.इ-सेक्टरमधील प्लॉट क्रमांक २८/१ मध्ये अंकीत अखिलेश गंगराळे (रा.जळगाव) यांची ओमसाई एंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीत जेवणासाठी लागणारी प्लास्टिक व कागदाची पत्रावळी, द्रोण व ग्लास तयार केले जातात. खासगी कामानिमित्ताने मंगळवारी गंगराळे यांनी कंपनी बंद ठेवली होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक आग लागली. कंपनीचे शटर बंद असताना आतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडत असल्याचे पाहून आजूबाजूच्या कंपन्यांमधील लोकांना आग लागल्याचे समजले. त्यांनी लागलीच अंकीत गंगराळे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने गंगराळे हे त्यांच्या मित्रांसह घटनास्थळी दाखल झाले.