शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात उष्णतेची लाट कायम!

By admin | Updated: May 22, 2015 01:24 IST

कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील,

पुणे/नागपूर : कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वाधिक ४७.५ अंश सेल्सिअस तापमान वर्ध्यात नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नागपूरचे तापमान ४७ अंशावर होते. दरम्यान, उष्माघातामुळे भंडारा जिल्ह्यात दोघांचा, तर चंद्रपूरच्या घुग्घूस येथे युवकाचा मृत्यू झाला.विदर्भातील उष्णतेची लाट कायम असून, गुरुवारचा दिवसदेखील नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा ठरला. विदर्भातील जवळपास सर्वच शहरांत पाऱ्याने ४५ अंशांची पातळी ओलांडली. ‘मे हिट’च्या या जबरदस्त तडाख्याने रहिवासी अक्षरश: हैराण झाले आहेत. दरम्यान, उष्माघातामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बसचालक विनोद गणपतराव ढवळे (४०) हे कर्तव्यावर असताना वाटेत त्यांना घाबरल्यासारखे वाटू लागले. त्यांना तातडीने सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर डोंगरगाव येथे अनोळखी वृद्धेचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हे उघडकीस आले़