शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

राज्यात उष्णतेची लाट कायम!

By admin | Updated: May 22, 2015 01:24 IST

कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील,

पुणे/नागपूर : कोकण वगळता संपूर्ण राज्यात गुरुवारी उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी या भागांतील जनजीवन ठप्प झाले होते़ पुढील २ दिवस तरी राज्यात अशीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वाधिक ४७.५ अंश सेल्सिअस तापमान वर्ध्यात नोंदविले गेले. त्यापाठोपाठ नागपूरचे तापमान ४७ अंशावर होते. दरम्यान, उष्माघातामुळे भंडारा जिल्ह्यात दोघांचा, तर चंद्रपूरच्या घुग्घूस येथे युवकाचा मृत्यू झाला.विदर्भातील उष्णतेची लाट कायम असून, गुरुवारचा दिवसदेखील नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारा ठरला. विदर्भातील जवळपास सर्वच शहरांत पाऱ्याने ४५ अंशांची पातळी ओलांडली. ‘मे हिट’च्या या जबरदस्त तडाख्याने रहिवासी अक्षरश: हैराण झाले आहेत. दरम्यान, उष्माघातामुळे भंडारा जिल्ह्यातील तुमसर आगारातील बसचालक विनोद गणपतराव ढवळे (४०) हे कर्तव्यावर असताना वाटेत त्यांना घाबरल्यासारखे वाटू लागले. त्यांना तातडीने सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर डोंगरगाव येथे अनोळखी वृद्धेचा बुधवारी उष्माघाताने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी हे उघडकीस आले़