शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
4
shefali jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
7
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
10
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
11
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
12
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
13
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
14
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
15
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
16
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
17
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
18
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
19
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
20
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले

नागपूर का तापतेय ?

By admin | Updated: June 5, 2014 01:09 IST

नागपूरचा उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे. मात्र गेल्या काही वर्षांंंंंपासून उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमान फारसे वाढले नसले तरी, गरमी प्रचंड वाढली आहे. अंग भाजणार्‍या उन्हामुळे सकाळी ९

नागपूरचा उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे.  मात्र गेल्या काही वर्षांंंंंपासून उन्हाळा जाणवू लागला आहे.  तापमान फारसे वाढले नसले तरी, गरमी प्रचंड  वाढली आहे. अंग भाजणार्‍या उन्हामुळे सकाळी ९ वाजतापासून बाहेर पडणे कठीण झाले आहे.  कूलर, एसीशिवाय घरात राहणेसुद्धा कठीण आहे.  उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतोय.  जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या तापमान वाढीच्या कारणावर  टाकलेला दृष्टिक्षेप.२५0 वर्षांंंंंपूर्वी हवेतील कार्बनचे प्रमाण २८0 पीपीएम होते. १२ मे २0१३ रोजी जागतिक पर्यावरण तज्ज्ञांनी घेतलेल्या नोंदीत कार्बनचे प्रमाण ४00  पीपीएम एवढे आढळले. हा आकडा ४२0 पीपीएमवर गेल्यास, पृथ्वीवरील जीवसृष्टीस नुकसान होऊ शकते.  वातावरणात दरवर्षाला २ पीपीएम  कार्बनचे प्रमाण वाढते आहे. ४२0 पीपीएम पर्यंंंंंत पोहचण्यासाठी केवळ १0 वर्षेआहेत.  कार्बनच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान २ डीग्रीने वाढले  आहे.  गेल्या काही वर्षात नागपूरचा उन्हाळा असह्य होत आहे.  नागपुरात तापमानाबरोबर गर्मीही प्रचंड वाढली आहे.   नासाच्या २0११-१२ च्या  अहवालात महाराष्ट्रात नागपूर व चंद्रपूर या दोन शहरातील वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली असल्याचा उल्लेख आहे.