शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

मुख्याध्यापकांवर आता ‘कलम ४२०’ नाही

By admin | Updated: September 11, 2015 03:36 IST

‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत माहिती भरताना शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांना भारतीय दंड विधानाचे ४२० हे कलम लावण्यासंदर्भातील मुद्दा संबंधित परिपत्रकातून

पुणे : ‘सरल’ या उपक्रमाअंतर्गत माहिती भरताना शाळांनी चुकीची माहिती दिल्यास मुख्याध्यापकांना भारतीय दंड विधानाचे ४२० हे कलम लावण्यासंदर्भातील मुद्दा संबंधित परिपत्रकातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी विद्यार्थी संख्येसंदर्भात जाणीवपूर्वक चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास शासनाची फसवणूक समजून कारवाई केली जाणार असल्याचेही शिक्षण विभागातील वरिष्ठांनी स्पष्ट केले आहे.राज्य शालेय विभागाने शाळासंबंधीची चुकीची माहिती जाऊ नये, शाळा, विद्यार्थी-शिक्षकांचे प्रमाण, शाळेत येणारी विद्यार्थी संख्या, त्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती, शालेय शिक्षकांची पदोन्नती, त्यांचा पगार, केंद्रप्रमुखाची संख्या इत्यादी या सगळ्यांची संकलित माहिती करण्यासाठ सरल ही डेटाबेस प्रणाली तयार केली आहे. सरलची माहिती भरताना शाळेच्या मुख्याध्यापकांकडून हमीपत्र भरून घ्यावे, असे परिपत्रक शिक्षण संचालनालयाकडून शाळांना आले होते. त्यात विद्यार्थ्यांची अथवा शाळेची माहिती भरताना चूक झाल्यास कलम ४२० अन्वये कारवाई करण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला होता.परिपत्रकातील या विधानावर विविध आक्षेप घेतला होता. राज्य शिक्षण संचालक एन. के. जरग म्हणाले, ‘सरल या डेटाबेस प्रणालीचा मुख्य उद्देश शासनाकडे योग्य माहितीसंकलन व्हावे हा आहे. ९९ टक्के शाळा या प्रामाणिक असून खरी माहिती भरतील अशी अपेक्षा आहे. कदाचित एखादा टक्का चुकीची माहिती भरेल आणि त्यांनी तशी भरू नये यासाठी या कलमाचा धाक होता. मात्र, हे कलम आता वगळण्यात आले आहे.’